शहराचा राहिलेला विकास करायचा आहे

कुटुंबात कोणताही वाद, नाराजी नाही, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अश्विनी जगताप यांची पहिली प्रतिक्रिया

0

पिंपरी : लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मनात शहराच्या विकासाच्या अनेक संकल्पना होत्या.मात्र त्या राहून गेल्या आहेत. शहरातील मेट्रो हा एक महत्वाचा विषय होता. शहराचा राहिलेला विकास पूर्ण करण्याची इच्छा आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी निश्चित पार पाडली जाईल. जगताप कुटुंबात कोणताही वाद, नाराजी नाही. या फक्त विरोधकांनी उठवलेल्या व्हावट्या आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अश्विनी जगताप यांनी दिली आहे.

(सविस्तर वृत्त थोड्या वेळात)

Leave A Reply

Your email address will not be published.