Browsing Category
राज्य
नगरसेवक, केंद्रीय मंत्री ते राज्यपाल असा प्रवास
नवी दिल्ली : झारखंडचे राज्यपाल आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळातील माजी केंद्रीय मंत्री रमेश बैस यांना महाराष्ट्राचे नवे राज्यपाल बनवण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) एक सामान्य कार्यकर्ता म्हणून रायपूर…
Read More...
Read More...
आघाडीतील 20 ते 22 आमदार संपर्कात, सर्व कुस्त्या शिंदे-फडणवीस जिंकणार : उदय सामंत
मुंबई : आघाडीतील 20 ते 22 आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.ते माढा तालुक्यातील टेंभूर्णीत आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.…
Read More...
Read More...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर, रमेश बैस नवे राज्यपाल
मुंबई : राजकीय वर्तुळावून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली…
Read More...
Read More...
तुमचेही पाय ‘चिखला’चेच; जनता आठवण करुन देईल
मुंबई : शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर होते. त्यांच्या कालच्या भाषणावरुन आजच्या सामनाच्या…
Read More...
Read More...
नाना पटोलेंमुळेच महाविकास आघाडीचे सरकार पडले
मुंबई : नाना पटोलेंमुळेच महाविकास आघाडीचे सरकार पडले, असा खळबळजनक दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. तसेच, नाना पटोले–बाळासाहेब थोरात वाद चिघळू नये, अशी अपेक्षाही शिवसेनेने व्यक्त केली आहे. टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी…
Read More...
Read More...
खेलो इंडिया :महाराष्ट्राच्या पदकांचे शतक
मुंबई : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडियाच्या पाचव्या पर्वातही आपली मक्तेदारी राखली. सलग पाचव्या स्पर्धेत पदकांचे शतक ओलांडत महाराष्ट्राने या स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले.
महाराष्ट्राने आता ३८ सुवर्ण, ३४ रौप्य आणि ३१ कांस्यपदके…
Read More...
Read More...
सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी धनुष्यबाणावर निर्णय नको; उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी
मुंबई : बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरच केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण कुणाचा?, यावर निर्णय घ्यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी आज उद्धव ठाकरे यांनी केली.
तसेच, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख…
Read More...
Read More...
अमरावती पदवीधर मतदान : अटातटीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे 3 हजार 368 मतांनी विजयी
अमरावती : नाशिक, नागपूर, कोकण आणि औरंगाबादच्या निवडणुकीचे निकाल काल रात्री उशिरापर्यंत लागले. मात्र, आज दुसरा दिवस उजाडला तरी अमरावती पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागलेला नव्हता. अवैध मतांच्या फेर मोजणीची मागणी भाजप उमेदवार डॉ.रणजित पाटील…
Read More...
Read More...
अमरावती पदवीधर मतदान : मतमोजणी वरून राजकीय नाट्य, धीरज लिंगाडे यांची आघाडी
अमरावती : नाशिक, नागपूर, कोकण आणि औरंगाबादच्या निवडणुकीचे निकाल काल रात्री उशिरापर्यंत लागले. मात्र, आज दुसरा दिवस उजाडला तरी अमरावती पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागलेला नाही. अवैध मतांच्या मोजणीतही महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पुढे…
Read More...
Read More...
विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी
मुंबई : विधान परिषदेच्या नाशिक आणि अमरावती पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर तसेच कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज, गुरुवारी होऊन निकाल जाहीर केले जातील. सत्ताधारी युती आणि विरोधी महाविकास आघाडीने विधान परिषदेच्या पाच…
Read More...
Read More...