Browsing Category
राज्य
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘या’ महिन्यापासून 50 हजार अनुदान मिळणार
मुंबई : नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहन अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरू केले जाईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच राज्यातील पूरग्रस्तांना 15 हजारांची तात्काळ मदत करणार अस आश्वासनही एकनाथ…
Read More...
Read More...
राज्यातील 4 हजार शिक्षकांच्या जिल्हाबाहेर बदल्या
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या रखडलेल्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने सोमवारी राज्यातील 3 हजार 943 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदलीचे आदेश दिले आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन…
Read More...
Read More...
शिंदे-फडणवीस सरकारला दणका, चारच्या प्रभागरचनेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
मुंबई : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार (2017 च्या प्रभाग रचनेनुसार) घेण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रिम कोर्टाच्या या स्थगिती निर्णयाने शिंदे-फडणवीस…
Read More...
Read More...
‘शिव सवांद’ यात्रेतील आदित्य ठाकरे यांचे बॅनर फाडले; मोठा तणाव
जळगाव : युवासेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची शनिवारी जळगाव जिल्ह्यात शिवसंवाद यात्रा होणार आहे. तत्पूर्वी, शुक्रवारी मध्यरात्री काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या स्वागतार्थ धरणगावात लावलेले बॅनर फाडले. या घटनेमुळे धरणगावसह…
Read More...
Read More...
आम्ही ५० थर लावून राजकीय हंडी फोडली : शिंदे
मुंबई : गोविंदा थर लावून दहीहंडी फोडतात, मात्र आम्ही देखील ५० थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला.
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य…
Read More...
Read More...
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरमध्ये आढळली संशयित बोट; संपुर्ण रायगड जिल्ह्यात हायअलर्ट जारी
श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारी एक संशयित बोट आढळली आहे. या बोटीमध्ये एके-४७ आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. रायगड पोलीस गस्त घालत असताना ही बोट आढळली आहे.
या बोटीत एकही व्यक्ती सापडली नसून बोटीत तीन एके ४७…
Read More...
Read More...
आरोगाच्या प्रश्नांवर अजित पवार आक्रमक; उत्तर देताना मंत्री तानाजी सावंत यांची चांगलीच दमछाक
मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्रमक होत आज विधानसभेत आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे काढले. यावेळी उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंतांची दमछाक झालेली पाहायला मिळाली.
शिंदे-फडणवीस सरकारचे पावसाळी…
Read More...
Read More...
वादग्रस्त पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे निलंबीत
मुंबई : अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत फोफावलेले अवैध धंदे, गुंडगिरीकडे दुर्लक्ष करणे आणि बनावट दारूच्या कारखान्यावरील संशयास्पद कारवाई पोलीस निरिक्षक वासुदेव मोरे यांना चांगलीच भोवली आहे. आ. नमिता मुंदडा यांनी ग्रामीण ठाण्यातील…
Read More...
Read More...
15 सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार
मुंबई : 15 सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होईल. मंत्रिमंडळात मला स्थान देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला आहे, असे आज प्रहार संघटनेचे नेते व अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ…
Read More...
Read More...
दुसऱ्या दिवशी विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार नारेबाजी
मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे.सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार नारेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे.
कालच्या…
Read More...
Read More...