Browsing Category

राज्य

महाराष्ट्रात संतापाची लाट; राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिले स्पष्टीकरण

मुंबई : मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणता येणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत…
Read More...

राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखवा ; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

मुंबई :"मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकं निघून गेल्यास पैसाच उरणार नाही, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवा वाद ओढवून घेतला होता. कोश्यारींच्या वक्तव्यावर चौफेर टीका सुरू झाली आहे. …
Read More...

दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना देणार आहेत. तशी माहिती खुद्ध एकनाथ शिंदे यांनीच दिली आहे. त्यानुसार राज्यात आता दहहंडीच्या दिवशी…
Read More...

उशीर झाला मात्र तीन दिवसात मंत्रीमंडळ विस्तार करणार : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्रातील 'शिंदे'गट-भाजप आघाडी सरकारला उणापुरा एक महिना पूर्ण होत आला आहे. पण अद्याप या सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडला नाही. या प्रकरणी विरोधकांची चौफेर टीका सुरू असताना…
Read More...

रोडवर चालताना चार्ज होणारी सोलार ‘कार’

मुंबई : आता सोलर चार्जिंग असलेली कार बाजारात दाखल होणार आहे. ही कार रोडवर धावताना आपोआप चार्ज होईल. खरं तर जर्मन स्टार्ट-अप सोनो मोटर्सनं सौर उर्जेनं बॅटरी चार्ज करणारी इलेक्ट्रिक कार द सायनची अंतिम मालिका उत्पादन प्रकाराचं अनावरण केलं आहे.…
Read More...

कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महत्त्वाचे १३ निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत बुधवारी (२७ जुलै) राज्यातील विविध विभागांबाबत महत्त्वाचेनिर्णय घेतले आहेत. यात शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्यापासून राजकीय व सामाजिक आंदोलनातील मार्च२०२२…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या सुरक्षेत वाढ

ठाणे : सुरक्षा नाकारल्याच्या आरोपांनतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या ठाण्यातील नंदनवन बंगल्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. नंदनवन बंगल्याला 10 फूट उच भिंतीचं कुंपण घालण्यात येतंय. पुढील…
Read More...

महाराष्ट्रात दरमहिन्याला १ लाख शासकिय नोकर भरती

मुंबई : कोविडकाळात रखडलेली विकासप्रक्रिया सुरू करण्याच्या दिशेने शिंदे-फडणवीस सरकारने पावले टाकणे सुरू केले असून, लोकाभिमुख निर्णयांच्या मालिकेतले पहिले पाऊल नोकरभरतीचे असेल. पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोकरभरतीचा प्रस्ताव सादर करा,…
Read More...

मुंबई पालिकेवर भगवा फडकणारच आहे : उद्धव ठाकरे

मुंबई : मुंबई पालिकेवर भगवा फडकणारच आहे असा निर्धार व्यक्त करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुकलं आहे. फक्त पालिकाच नाही तर विधानसभेच्या निवडणुकाही लवकरात लवकर घ्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे. पक्षातील बंडखोरी आणि…
Read More...

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील 538 शासन निर्णय रद्द

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेऊन 25 दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप ही मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. तर दुसरीकडे मात्र प्रशासकीय पातळीवर जोरदार काम होताना पाहायला मिळत आहे. मंत्री नसल्याने फार धोरणात्मक निर्णय झाले नाहीत मात्र…
Read More...