Browsing Category

राज्य

लोकसभा जागा वाटप : उद्धव ठाकरे यांना 19 जागा मागण्याचा अधिकार नाही : शंभूराज देसाई

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मविआत 19 जागा मागण्याचा अधिकार नाही, त्याच्यासोबत केवळ काही खासदार उरले आहेत. 13 खासदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकराले आहे. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीकडे 19 जागा मागण्याचा…
Read More...

लोकसभा जागावाटप : राष्ट्रवादीने काढला मध्यमार्ग

मुंबई : लोकसभा निवडणुकीत ४८ जागांचे वाटप कसे करायचे, यावरून महाविकास आघाडीत वादविवाद सुरू झाले होते. ‘मोठ भाऊ, छोटा भाऊ’ या मुद्द्यावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे झाले. मात्र आता हा विषय फार न ताणता तडजोडीतून जागावाटपावर…
Read More...

UPSC निकाल जाहीर ; ठाण्यातील डॉ. कश्मिरा संखे राज्यात प्रथम

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोग 2022 परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत ठाण्यातील श्रीनगर परिसरात राहणाऱ्या कश्मिरा किशोर संखे हिने राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. त्यांच्या यशामुळे ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा…
Read More...

राज्यातील 119 पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

मुंबई : राज्य गृह विभागाने राज्य पोलिस दलातील तब्बल 119 पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्याअधिकार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, पुणे अ‍ॅन्टी करप्शन…
Read More...

2000 च्या नोटबंदीमुळे 50 खोकेवाले हैराण

मुंबई : शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी ज्या आमदारांना 50 खोके दिले, ते आमदार आता हैराण झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे हे आमदार 2 हजारांच्या नोटा बदलून मागत आहेत, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. नोटबंदीच्या…
Read More...

मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली; भाजपमध्ये रात्रभर खलबते

मुंबई : शिवसेनेतून फुटून ४० आमदार गुवाहाटीत ‘आश्रयाला’ गेले होते तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रात्रीतून दिल्ली, गुवाहाटी असे हवाई दौरे करून ठाकरे सरकार पायउतार करण्याची रणनीती आखत होते. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...

बैलगाडा शर्यतीचा ऐतिहासिक निकाल बळीराजाला समर्पित!

पिंपरी : देशातील शेतकरी, बळीराजाच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतींवरील बंदी पूर्णत: उठवण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. हा निकाल शेतकरी, भूमिपूत्र आणि गाडामालकांसह बळीराजाला समर्पित आहे, अशा भावना भाजपा…
Read More...

अखेर राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली

नवी दिल्ली : तामिळनाडू आणि महाराष्ट्रात जल्लीकट्टू खेळाला परवानगी देणाऱ्या कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निकाल दिला आहे. यानुसार, आता महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत आणि तामिळनाडूतील जल्लीकट्टूच्या आयोजनातील कायदेशीर…
Read More...

महाराष्ट्रात रक्तपात घडविण्याचे काम सुरू : नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्रात रक्तपात घडवण्याचे काम सुरु आहे. भाजपकडून ठरवून महाराष्ट्राची बरबादी सुरु आहे. मात्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात हे चालू देणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी…
Read More...

चुकीचा निर्णय घेतला असता तर मंत्रिपदासह आमदारकीही गेली असती : गुलाबराव पाटील

मुंबई : हिंदुत्वासाठी आम्ही सट्टा खेळलो.लोकांना कांॅग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणे पसंत नसलेले काम योग्य करुन भाजपसोबत पुन्हा युती केली. हा आकडा जमला नसता तर मंत्रीपदही गेले असते.आमदारकीही वाचली नसती. जर मी चुकीचा निर्णय घेतला असता तर आज मतदार…
Read More...