Browsing Category

राष्ट्रीय

सत्तर वर्षांनंतर चित्ता परतला भारतात; विशेष विमानाने आणले ग्वाल्हेर विमानतळावर

नवी दिल्ली : तब्बल सात दशकांनंतर म्हणजे सत्तर वर्षांनंतर भारतीय भूमीत चित्ते परतले आहेत. नामिबियातून आणलेले आठ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो अभारण्यात सोडण्यात आले. आठ चित्त्यांमध्ये 4 मादी आणि 3 नर आहेत.…
Read More...

मोबाईल यूजर्संना मोठा दिलासा; मोबाईल रिचार्जची वैधता आता ‘एवढ्या’ दिवसांची

नवी दिल्ली : मोबाईल यूजर्संना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मोठा दिलासा दिला आहे. मोबाईल रिचार्जची वैधता दोन दिवसांनी वाढवण्याचे निर्देश ट्रायने सर्व मोबाईल नेटवर्क सेवा पुरवठादार कंपन्यांना दिले आहेत. ट्रायने मोबाईल कंपन्यांना…
Read More...

राष्ट्रपती यांच्या खासगी सचिवपदी पुण्याच्या संपदा मेहता यांची नियुक्ती

पुणे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या खासगी सचिवपदी मूळच्या पुणेकर असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (आयएएस) संपदा सुरेश मेहता यांची नियुक्ती झाली आहे. मेहता यांच्या नियुक्तीने प्रशासकीय सेवेतील मराठी चेहऱ्याला राष्ट्रपती भवनात…
Read More...

नौदल ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत नौदलाकडे सुपूर्द केली. त्यांनी नवीन नौदल ध्वजाचेही अनावरण केले. पूर्वी गुलामगिरीचे प्रतीक होते, ते काढून टाकण्यात आले आहे. नवीन नौदल…
Read More...

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला २५ तर कुख्यात गुंड छोटा शकील याच्यावर २० लाखाचे…

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयए) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला २५ लाखांचं रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. दाऊदसोबतच त्याचा राईट हँड समजला जाणारा कुख्यात गुंड छोटा शकील याच्यावर २० लाखांचं…
Read More...

एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट

नवी दिल्ली : महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट झाली आहे. दुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलचे दर तीन महिन्यांहून अधिक काळ स्थिर आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी एलपीजी सिलिंडरचे दर 91.5…
Read More...

धक्कादायक… देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात

नवी दिल्ली : देशातील सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या, त्यानंतर तामिळनाडू आणि मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो, २०२१ मध्ये संपूर्ण भारतात अशा १,६४,०३३ घटना घडल्या आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) च्या…
Read More...

देशात नवीन १० हजार पोस्ट ऑफिस

नवी दिल्ली : भारतीय पोस्ट विभाग आपला आवाका वाढवण्यासाठी या वर्षी आणखी १० हजार टपाल कार्यालये उघडणार आहे. आम्हाला आमची पोहोच वाढवण्यासाठी आणखी टपाल कार्यालये उघडण्याची आवश्यकता आहे. आम्हाला आणखी १० हजार टपाल कार्यालये सुरू करण्याची परवानगी…
Read More...

दापोडीतून अटक केलेल्या दहशतवाद्याचा मोठा कट उघडकीस, ‘हे’ तिनजण होते रडारवर

नवी दिल्ली : पुण्यातील दापोडी परिसरातून काही दिवसांपूर्वी जुनैद मोहम्मद या दहशतवादाला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीनंतर जम्मू-काश्मीर येथून आणखी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली. या दहशतवाद्यांकडे…
Read More...

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी केले दोन ठिकाणी ग्रेनेड हल्ले

श्रीनगर : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी सोहळा साजरा होत असतानाच हल्ले करण्याची कारस्थाने दहशतवाद्यांनी आजही सुरूच ठेवली. काश्मीर खोऱ्यात सोमवारी स्वातंत्र्यदिनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ले केले. या…
Read More...