Browsing Category
राष्ट्रीय
सीबीएसईच्या परीक्षा पुढे ढकलल्या
नवी दिल्ली : ब्रिटनमधील करोनाच्या नव्या प्रजातीचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणाऱ्या सीबीएसई बोर्डात्या परीक्षा या वर्षी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परिक्षांच्या तारखा…
Read More...
Read More...
”दिल्लीत जागा मिळाली तर, शेवटंच आंदोलन करणार”
अहमदनगर ः दिल्लीच्या सीमेवर होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही शेतकऱ्यांच्या मुलांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यावेळी दिल्लीत आंदोलनासाठी जंतर मंतर किंवा रामलिला यांपैकी एक जागा मिळाली, तर शेतकऱ्यांच्या…
Read More...
Read More...
बातमी आनंदाची! पुढल्या महिन्यात मिळणार लस
नवी दिल्ली ः करोना लसीची प्रतिक्षा आता संपुष्टात येणार आहे. पुढील महिन्यात करोना लस भारतीयांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे. लसीचा प्रभाव आणि सुरक्षा केंद्रासरकारसाठी महत्वाचा असल्याचं सांगत भारतही लस विकसित करण्यात आघाडीवर आहे, अशी माहिती…
Read More...
Read More...
चार राज्यांमध्ये काॅंग्रेसने केले महत्वाचे बदल
नवी दिल्ली : १० जनपथ येथील निवासस्थानी पक्षातील नाराज नेत्यांसोबत स्वतः सोनिया गांधी यांनी शनिवारी नाराज नेत्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. प्रारंभीच्या टप्प्यात महाराष्ट्र, तेलंगण, गुजरात आणि मध्य प्रदेश या चार राज्यांमध्ये फेरबदल करण्यात…
Read More...
Read More...
पंतप्रधान मोदींनी केले गुरू तेगबहादूर यांना नमन
नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमेवर सुरू असणारे शेतकरी आंदोलन जास्तच चिघळत चालले आहे. अशा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रकाबगंज गुरुद्वारात माथा टेकत गुरू तेगबहादूर यांनी नमन केले आहे. विशेष म्हणजे मोदींच्या या दौऱ्यात कोणत्याही प्रकारची व्हीआयपी…
Read More...
Read More...
”नव्या संसदेच्या घाट आणि थाट कशाला?”
मुंबई ः ''अधिवेशन काळात संसंद गजबजले असते. पण, आता करोनाच्या नावाखाली मोदी सरकराने हिवाळी अधिवेशनच रद्द केले. अधिवेशने आणि चर्चा होणार नसतील, तर १ हजार कोटी उभा करून नव्या संसद भावनाचा घाट आणि थाट कशासाठी?'', अशा प्रश्न शिवसेनेचे खासदार…
Read More...
Read More...
लस तयार करणाऱ्या कंपन्यांना कायदेशीर संरक्षण द्यावे ः पुनावाला
पुणे ः ''जर लस दिल्यानंतर त्याचा कोणत्याही प्रकारे विपरित किंवा गंभीर परिणाम झाला तर यासाठी लस निर्मिती कंपनीला जबाबदार धरले जाऊ नये. सरकारने लस निर्मिती कंपन्यांवर कोणत्याही प्रकारचे कायदेशीर गुन्हे दाखल होऊ नयेत, असा कायदा करावा.'', अशी…
Read More...
Read More...
करोना लस आल्यानंतरही मास्क लावणं गरजेचं ः डाॅ. हर्ष वर्धन
नवी दिल्ली ः करोना लस आल्यानंतरही मास्क लावणं, हात धुणं आवश्यक आहे, असे मत केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केले आहे. डीडी या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी याचा वारंवार पुनरुच्चार केला.
डाॅ. हर्ष वर्धन म्हणाले की, ''लस…
Read More...
Read More...
”हवंतर नव्या कृषी कायद्यांते श्रेय तुम्ही घ्या, पंरतु…”
नवी दिल्ली ः ''कृषी मालाची किंमत (एमएसपी) कायम ठेवली जाईल. तसेच शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही. हे तिन्ही कृषी कायदे रातोरात आणलेले नाहीत, यावर मागील २०-२२ वर्षे चर्चा झाली आहे. त्याचबरोबर सर्वच थोड्याफार प्रमाणात चर्चादेखील केली…
Read More...
Read More...
”करोनावरील उपचार सामान्यांना परवडणारे नाहीत”
नवी दिल्ली ः ''मार्गदर्शक तत्वे आणि प्रामाणित तत्वांचे पालन करण्याच्या आभावामुळेच ही अभूतपूर्व महासाथ देशात वणव्यासारखी पसरली. करोनावरील उपचार सामान्यांना परवडणारे नाहीत'', अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने करोना महामारीसंदर्भात चिंता व्यक्त…
Read More...
Read More...