Browsing Category

राज्य

राज्यातील नऊ विमानतळ अनिल अंबानी ताब्यात घेणार : उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : २००८-२००९ मध्ये राज्यातील नऊ विमानतळ तत्कालीन सरकारने अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीला ३० वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिले. पण अंबानी यांनी लंडन येथील कोर्टात त्यांचे दिवाळे वाजल्याची कबुली दिली. त्यामुळे त्यांच्याकडून हे विमानतळ…
Read More...

इरसालवाडी घटनेत ५ लाखांची मदत अत्यल्प; धोकादायक सर्व गावांचे पुनर्वसन करावे : नाना पटोले

मुंबई : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात दरड कोसळून इरसाळवाडी हे अख्खे गाव जगाच्या नकाशावरून गायब झाले आहे. मदत कार्य सुरु असले री त्याला मर्यादा येत आहेत. सरकारने ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे परंतु ही मदत अत्यंत तुटपुंजी असून मदत…
Read More...

इरशाळवाडीत मदतीसाठी रिलायन्स फाऊंडेशनकडून हॅम रेडिओ सेटअप

मुंबई : रायगडमधील खालापूरमध्ये मुंबई-पुणे जुन्या हायवेच्या बाजुला नानिवली गाव आहे. तेथून 4 हजार फूट उंचीवर इरशाळवाडी आहे. इरसालगडाच्या पायथ्यापासून या गावापर्यंत जाण्यासाठी खडी चढण आहे. त्यामुळे या वाडीपर्यंत वाहने जात नाहीत. जवळपास दीड तास…
Read More...

अंदाज येत नसेल तर हे कसले प्रशासन ?

मुंबई : रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून जवळपास 30 घरे मातीखाली दबली गेली. या भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज…
Read More...

बैलगाडा शर्यतीबाबत पुनर्विचार याचिकेची चिंता नको!

पिंपरी : देशभरातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची याचिकेबाबत चिंता करण्याचे कारण नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार सक्षमपणे आपली बाजू मांडणार असून, सर्वोच्य न्यायालयात ही याचिका…
Read More...

किरीट सोमय्या यांना ‘क्लीन चिट’ देणार का?

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांना देवेंद्र फडणवीस क्लिनचीट देणार का? असा कडा सवाल ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी करुणा शर्मा ते पुजा चव्हाण असो की सोलापुरातील देशमुख प्रकरण असो…
Read More...

‘किरीट सोमय्या नग्न; पेनड्राईव्ह घेऊन येतोय; भेटूया सभागृहात’

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी सोमय्यांवर अत्यंत गंभीर आरोप करत महिन्याभरापूर्वीच अनेक…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा : अनिल देशमुख

मुंबई : राज्य सरकारच्या खातेवाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला वित्त व नियोजन तथा कृषीसह सर्वच महत्त्वाची खाती आली आहे. त्या तुलनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला दुय्यम खाती मिळाली आहेत. यावरून राष्ट्रवादी…
Read More...

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

मुंबई :  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करूनमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप…
Read More...

उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये जनादेशाची हत्या केली : देवेंद्र फडणवीस

मुंबई : उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये जनादेशाची हत्या केली आहे. रात्रंदिवस युतीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विश्वास तोडण्याचे काम केले. त्यांनी माझ्या नव्हे, तर भाजपच्या पाठीत खंजिर खुपसला. मात्र, असा अन्याय ज्या-ज्या वेळी होईल, त्या-त्या…
Read More...