Browsing Category

राज्य

संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शिंदे गटाचे आमदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर बेताल आरोप केले. त्यांच्या अधिकारावर शंका घेऊन…
Read More...

जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन

मुंबई : यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात भारतात मान्सूनचे आगमन होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, यावर्षी सरासरी 96 टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. मुंबई आणि प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख सुनील कांबळे…
Read More...

समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडे मागितले होते 25 कोटी रुपये

मुंबई : आर्यन खान प्रकरणात NCB चे माजी अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सीबीआयने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) मुंबई झोनच्या माजी संचालकाविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला…
Read More...

विदर्भ तापला : अकोल्यात 45.5 अंश तापमानाची नोंद

मुंबई : राज्यात विदर्भ तापला असून रविवारी (दि.१४) तेथील ९ शहरांत पारा चाळिशीपार होता. अकोल्यात सर्वाधिक ४५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. राज्यातही १७ शहरांतील पारा चाळिशीपार होता. नाशकात तापमानात घसरण झाली असून येथे ३६.३ तापमान…
Read More...

कर्नाटकात कॉग्रेसचा विजय : ‘मविआ’ची शरद पवार यांच्या निवासस्थानी मिटिंग

मुंबई : महाविकास आघाडीची मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकला बैठक होत आहे. या बैठकीला तिन्ही पक्षाचे मुख्य नेते उपस्थित राहणार असून उद्धव ठाकरे तसेच संजय राऊत हे बैठकीसाठी रवाना झाले आहेत. यासह अनेक…
Read More...

सर्वोच्च न्यायालयाचा निणर्य संभ्रमात टाकणारा : राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संभ्रमात टाकणारा आहे, असे निरीक्षण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात माध्यमांशी बोलताना नोंदवले. तसेच कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी जपून राहिले…
Read More...

भाजपा लोकशाहीसाठी घातक, सत्तेसाठी कोणत्याही थराला जाते हे पुन्हा सिद्ध: नाना पटोले

मुंबई : महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालांची प्रत्येक कृती चुकीची होती यावर सुप्रीम कोर्टाने गंभीर ताशेरे ओढले आहेत. राजभवनचा गैरवापर करुन भाजपाने महाराष्ट्रातील मविआचे सरकार पाडले हे आम्ही सातत्याने सांगत होतो तेच सुप्रीम कोर्टानेही…
Read More...

घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना कोर्टाची चपराक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : सरकारला घटनाबाह्य, बेकायदेशीर म्हणणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने चपराक बसली आहे. हे जनतेचे सरकार आहे यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे, अशाप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवला आहे.…
Read More...

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला यावर स्वतः उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता, तर सरकार परत आणले असते, असे स्पष्ट मत महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांनी या निकालावर दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी…
Read More...

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणता आले असते : सुप्रीम कोर्ट

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. एकनाथ शिंदे सरकारवरील संकटाचे मळभ दूर झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, अपात्रतेचा निर्णय…
Read More...