Browsing Category
राज्य
महापालिका निवडणूक ; तारीख पे तारीख : पुढील सुनावणी 28 मार्चला
मुंबई : महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे भवितव्य ठरवणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. आता पुढील सुनावणी 28 मार्चला होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी…
Read More...
Read More...
अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे
नवी मुंबई : जुनी पेन्शन पुन्हा सुरू करण्यासाठी गेले सात दिवसांपासून सुरू असलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर आज(दि.20) मागे घेण्यात आला. राज्य सरकारसोबत बैठक पार पडल्यानंतर हा संप मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय कर्मचारीसंघटनेने घेतला.…
Read More...
Read More...
बुकी जयसिंघानिया याला गुजरात मधून अटक
मुंबई : बुकी अनिल जयसिंघानीला मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात अनिक्षा जयसिंघानीचे नाव समोर आल्यानंतर तिचे वडिल आणि बुकी…
Read More...
Read More...
श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय बुकी जय सिंघानिया याच्या जागेवर
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय हे बुकी अनिल जयसिंघानी याच्या जागेवरच असल्याचे सुषमा अंधारे यांनी…
Read More...
Read More...
महाराष्ट्राचा कबड्डी संघ जाहीर; कर्णधार पूजा यादव, प्रशिक्षक शीतल मारणे
मुंबई : भारतीय कबड्डी महासंघ व हरियाणा राज्य कबड्डी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने २३ ते २६ मार्च या कालावधीत आनंद गड येथे ६९ व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मॅटवर खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी…
Read More...
Read More...
राज्यात मोठा स्फोट ?; महाविकास आघाडीचे 13 ते 14 आमदार शिंदे यांच्यासोबत येणार : उदय सामंत
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे 13 ते 14 आमदार शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत, असा मोठा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज संध्याकाळी रत्नागिरीतील खेडमध्ये…
Read More...
Read More...
‘ते’ आमदार परत आमच्याकडे येतील; मात्र एकनाथ शिंदे यांना थारा नाही : संजय राऊत
नाशिक : आम्हीच खरी शिवसेना आहोत. या सरकारचे काही खरे नाही. ते कधीही कोसळेल. भाजपासोबत गेलेले आमदार लवकरच आमच्याकडे शिवसेनेत परत येतील. मात्र, एकनाथ शिंदे येणार नाहीत. त्यांना आम्ही घेणारही नाही, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी…
Read More...
Read More...
लाच देणारे तुमच्या घरात पोहचले कसे?
मुंबई : भ्रष्ट मार्गाने सत्तेवर आलेल्या सरकारने तत्त्व आणि नीतिमत्तेच्या फालतू वल्गना करू नयेत हेच बरे. अन्यथा तुमचेच वस्त्रहरण होईल. अमृता फडणवीस या शुद्ध आणि पवित्र आहेत. त्यांचे बोलणे हा त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विषय आहे, पण 1…
Read More...
Read More...
सत्तासंघर्ष : ठाकरे-शिंदे गटाचा युक्तीवाद संपला; निकाल ठेवला राखून
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणात आज ठाकरे गटाकडून प्रथम कपिल सिब्बल यांनी घटनापीठासमोर युक्तिवाद केला. आता ठाकरे गटाकडूनच अॅड अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करत आहेत.
बुधवारी झालेल्या सुनावणीत सत्तासंघर्षात राज्यपालांनी…
Read More...
Read More...
राज्यातील पोलीसच असुरक्षित : तीन महिन्यात तीस जणांवर हल्ला
मुंबई : राज्यातील पोलिसांवर गेल्या काही दिवसांपासून हल्ले वाढत असून हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. गेल्या तीन महिन्यांत ३० पोलिसांवर हल्ले झाल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी (ता. १५) विधानसभेत दिली. या वाढत्या…
Read More...
Read More...