Browsing Category

राज्य

राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिल्याने सरकार कोसळले : सरन्यायाधीश

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणीवेळी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पक्षांतर्गत असंतोषाच्या मुद्द्यावर राज्यपाल राज्य सरकारला बहुमत चाचणीचा आदेश…
Read More...

कसब्यातील पराभवामुळे ब्राम्हणांसाठी स्वतंत्र महामंडळ करण्याचा घाट

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात विविध मागासवर्गीय समाजांसाठी नवीन महामंडळांची घोषणा केली आहे. तसेच, ब्राह्मण, सी. के. पी. वगैरे खुल्या प्रवर्गातील समाजाची नाराजी दूर करण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन…
Read More...

शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ खरा कि खोटा? हे अगोदर शोधा : संजय राऊत

मुंबई : शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ खरा आहे की खोटा?, याचा आधी शोध घ्या. त्यानंतर तो व्हिडिओ मॉर्फ केला आहे की नाही?, याचा तपास करा, अशी खोचक मागणी ठाकरे गटाचे नेते…
Read More...

भाजपवरच मनी लॉन्डरिंगचा खटला चालवायला हवा : संजय राऊत

मुंबई : सत्ताधारी भाजपनेच देशाला भ्रष्टाचाराची वाळवी लावली आहे. गुन्हेगारी स्वरूपाचे व्यवहार करून पैसे जमा करणारे अनेक नेते भाजपात येऊन ‘शुद्ध’ होतात. त्यामुळे भाजपवरच मनी लाँडरिंगचा खटला चालवायला हवा, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत…
Read More...

हसन मुश्रीफ यांच्या घरावर ‘ईडी’चा छापा

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा ईडीची धाड पडली आहे. आज पहाटेच ईडीच्या 4 ते 5 अधिकाऱ्यांनी कागलमधील हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. संताजी घोरपडे साखर कारखान्यातील…
Read More...

शेतकऱ्यांची जात विचारण्याचे उद्योग कोणाचे ?

मुंबई : रासायनिक खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना जात सांगणे सक्तीचे केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरुन अशी जात‘पंचाईत’ करण्याचे उद्योग कोणाचे?, असा सवाल ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या…
Read More...

वास्तव आणि सत्याचे भान नसलेला, कधीही पूर्णत्वास न येऊ शकणा-या घोषणांचा अर्थसंकल्पात पाऊसः बाळासाहेब…

मुंबई : शब्दांचे आणि आकड्यांचे फुलोरे अर्थसंकल्पात फुलविण्यात आले आहे. ज्या गोष्टी सत्यात उतरूच शकत नाही अशा अनेक घोषणा करण्यात आल्या. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांची बेगमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न अर्थसंकल्पात केलेला दिसतोय.…
Read More...

प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी निधन झाले. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या मित्राला श्रद्धांजली वाहताना अनुपम खेर यांनी लिहिले की, सतीश तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखे राहणार नाही.…
Read More...

आज अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस राज्याला काय देणार ?

मुंबई : सत्तांतरानंतर आज शिंदे-फडणवीस सरकार प्रथमच आपला अर्थसंकल्प सादर करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे अर्थविभागाचा कारभार आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. राज्यात गेल्या…
Read More...

अवकाळी मुळे शेतकरी उद्धस्त; मात्र सरकार भांग डोसून पडलंय

मुंबई : अवकाळीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. राज्य सरकार मात्र भांग ढोसून पडले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की,…
Read More...