Browsing Category

राज्य

सावरकरांच्या सुटकेसाठी गांधीही आग्रही :राऊत

मुंबई : स्वातंंत्र्यवीर सावरकरांचा माफीनामा म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी भर पत्रकार परिषदेत सावlरकरांचे जे अर्ज सादर केले, त्याला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सविस्तर प्रत्युत्तर दिले आहे. खासदार राऊत म्हणाले, 10 वर्षे…
Read More...

पिंपरी चिंचवड शहरातील लघुउद्योजकांच्या समस्या आठ दिवसांत सोडवणार : उदय सामंत

पिंपरी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, उद्योगांचे प्रश्न सोडविण्यासाठी सोडवण्यासाठी अविरत काम करत आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरासह…
Read More...

छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ब्रिटनमधून महाराष्ट्रात आणणार : मुनगंटीवार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार ब्रिटनमधून परत महाराष्ट्रात आणली जाईल, अशी घोषणाच सांस्कतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली. केंद्र सरकारच्या माध्यमातून पाठपूरावा करुन ही तलवार परत आणू असेही त्यांनी आज माध्यमाशी…
Read More...

शिंदे गटाचे 50 आमदार लवकरच गुवाहाटी आणि अयोध्येला जाणार

मुंबई : शिंदे गटाचे सर्वच्या सर्व 50 आमदार पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार आहेत. गुवाहाटीबरोबरच हे आमदार अयोध्येलाही जाणार आहेत. शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे शिंदे गट लवकरच अयोध्या आणि गुवाहाटीला…
Read More...

कोण आला रे कोण आला…शिवसेनेचा ढाण्या वाघ आला

मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांना तब्बल शंभर दिवसानंतर आर्थर रोड कारागृहाबाहेर आले आहेत. त्यांना आज (ता.९ नोव्हेंबर) ईडीच्या पीएमएलए कोर्टातून त्यांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे…
Read More...

दीपाली सय्यद ‘या’ गटात प्रवेश करणार; स्वतःच दिली माहिती

मुंबई : शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी नुकतीच भेट घेतली. त्यानंतर शनिवारपर्यंत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सय्यद यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिली. यावेळी…
Read More...

राज्यात निवडणुकांचे वारे! ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांच बिगुल वाजल

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.यामुळे राज्यात पुन्हा एकदा रणधुमाळी पहायला मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यात राजकीय पेच निर्माण झाला होता. शिवसेना दोन…
Read More...

आजपासून तुळशी विवाहाला सुरुवात; जाणून घ्या शुभ मुहूर्त, विधी आणि महत्त्व

मुंबई : कार्तिक शुद्ध द्वादशीपासून घरोघरी तुळशीच्या विवाहाची लगबग सुरु होते. कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतच्या काळात तुळशीचा विवाह करता येतो. परंतु प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह केला जातो. अगदी…
Read More...

कार्तिकी एकादशी : उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

पंढरपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज (दि. ४ नोव्हेंबर) पहाटे चारच्या सुमारास कार्तिकी एकादशीची श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली. वारकरी म्हणून उत्तमराव माधवराव साळुंखे (वय ५८)…
Read More...