Browsing Category

राज्य

अनिल देशमुखांना मोठा दिलासा, 11 महिन्यांनंतर जामीन मंजूर

मुंबई : अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयातून मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती एम जे जामदार यांच्या खंडपीठाने यावर निर्णय दिला. कथित शंभर कोटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. जवळपास…
Read More...

पुणे-बंगळूर महामार्गामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना अधिग्रहित जमिनीसाठी चारपट अधिक मोबदला मिळणार;…

नवी दिल्ली : देशात भारतमाला परीयोजनेअंतर्गत तीन हजार किलोमीटरचे महामार्ग स्थापित केले जाणार आहेत. विशेष म्हणजे या परीयोजनेअंतर्गत स्थापित होणारे महामार्ग हे सर्व ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राहणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत पुणे बंगळुरू ग्रीनफिल्ड…
Read More...

दसरा :जाणून घ्या शुभ वेळ, मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत

मुंबई : दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजय म्हणून साजरा केला जातो. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी हा सण साजरा केला जातो. या सणाला विजयादशमी असेही म्हणतात. काही लोक हा सण आयुध पूजा (शस्त्र पूजा) म्हणूनही साजरा करतात.…
Read More...

‘मर्द असतो तो याच लढाईची वाट पाहत असतो’

मुंबई : शिवतीर्थावर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा दुसरा टिझर आज प्रदर्शित करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आवाजातील या टिझरमध्ये बंडखोरांना धडा शिकवण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, मर्द अशाच लढाईची वाट पाहत असतो.…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्यासाठी कट रचला जात असल्याची माहितीही गुप्तचर विभागाला मिळाली आहे. ही माहिती…
Read More...

गडचिरोली पोलिसांच्या वाढीव वेतनाचा आदेश दोन दिवसांत

मुंबई : गडचिरोलीसारख्या नक्षल भागात पोलिसांच्या दीडपट वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, त्यासंदर्भातील आदेश देण्यात आले असून, येत्या सोमवारपर्यंत त्याचा शासन आदेश गडचिरोलीत पोहोचेल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More...

राज्यातील 44 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्यातील वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांसह अनेक वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत. ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य…
Read More...

शिंदे यांना 2014 मध्येच फडणवीस सरकार पडायचे होते : अशोक चव्हाण

मुंबई : शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्यामुळे बंड करावे लागले, असे एकनाथ शिंदे म्हणत आहेत. मात्र 2014 मध्ये त्यांच्यासह शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्यासाठी चचापणी केली होती. विशेष म्हणजे असा प्रस्ताव घेऊन एकनाथ…
Read More...

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे गटाला धक्का

मुंबई : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. आज सर्वोच्च न्यायालयातून शिंदे गटाला काहीसा दिलासाही मिळाला होता. त्यामुळे शिंदे गटात आनंदाचं वातावरण होतं. मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त…
Read More...

तयारीला लागा; राज्यात २० हजार पोलिसांची भरती होणार

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने तरुणांच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. मागील दोन वर्षापासून कोविड व अन्य कारणांमुळे रखडलेली पोलीस भरती आता राज्य सरकारकडून केली जाणार आहे. राज्यात आता तब्बल २० हजार पोलिसांची पदे भरली जाणार…
Read More...