Browsing Category

राज्य

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा मृत्यू

मुंबई : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पालघरच्या चारोटी येथे त्यांच्य कारला अपघात झाला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या मृत्यूची…
Read More...

पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणार 20 लाख रुपयांपर्यंतच ‘डिजी लोन’

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारकडून गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र पोलिसांना मोठं गिफ्ट दिलं आहे. आता कॉन्स्टेबल रँकच्या कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गतच 20 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली.…
Read More...

दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार : सुधीर मुनगंटीवार

सोलापूर : एकोणिस मंत्र्यांच्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी एकाही जिल्ह्याला पालकमंत्री नाही. त्यामुळे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ऑक्टोबरमध्ये (दिवाळीपूर्वी) होईल. २८८ आमदारांच्या १५ टक्केच मंत्री होऊ शकतात.…
Read More...

खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच; दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होणार : नारायण राणे

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा केला आहे. यांनंतर यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणार की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होणार, असा…
Read More...

महाविकास आघाडीचा वाईन विक्रीचा निर्णय योग्य होता : शरद पवार

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा…
Read More...

गद्दारीचे दुसरे नाव खोकेवाले…जळजळीत टीका

मुंबई : गद्दारीचे दुसरे नाव खोकेवाले पडले आहे. महाराष्ट्राला हा कलंकच लागला आहे. जगाच्या पाठीवर 'बोको हराम' नावाची एकबदनाम संघटना आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात 'खोके हराम' नावाची संघटना उदयास आली आहे, अशी जळजळीत टीका शिवसेनेनेबंडखोरांवर…
Read More...

राज्यातील मंत्री, आमदार यांच्या ‘पीए’ना मोठी वेतनवाढ

मुंबई : सुमारे महिना भरापूर्वी राज्याच्या राज्याचा कारभार हाती घेतल्यापासून शिंदे फडणवीस सरकारने अनेक निर्णय आणि घोषणांचा सपाटा लावला आहे. पावसाळी अधिवेशनात देखील अनेक घोषणांचा पाऊस पडला आहे, अशीच एक घोषणा विधानसभेत झाली आहे. विशेष…
Read More...

‘ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है’ : भरत गोगावले

मुंबई : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाली. यावेळी 'आमचा जर कोणी नाद केला तर सोडणार नाही. आम्ही कोणाला पाय लावत नाही. चुकून पाय लागला तर आम्ही नमस्कार करु.…
Read More...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता पाच सदस्यीय घटनापीठासमोर

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता घटनापीठाकडे गेला आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठासमोर होणार आहे. या प्रकरणातील पुढील…
Read More...

२५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या पण शेतकऱ्यांसाठी दमडी नाही !: नाना पटोले

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे परंतु एकनाथ शिंदे- फडणवीस सरकार मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांसाठी केवळ मदत जाहीर केली तीसुद्धा तुटपुंजी आहे.…
Read More...