Browsing Category
राज्य
‘टीईटी’ घोटाळा प्रकरण : आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द
औरंगाबाद : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. ईडीकडून देखील या प्रकरणाची समांतर चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात आता शिंदे…
Read More...
Read More...
मंत्र्यांचे सर्व अधिकार सचिवांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय
मुंबई : महाराष्ट्रात नवीन सरकार येऊन 36 दिवस उलटले. मात्र, अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे प्रशासकीय कामकाज रखडले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दालनात सर्व फायली तुंबल्या आहेत. हे ध्यानात घेता मंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे सुपूर्द…
Read More...
Read More...
ठाकरे गटाला तूर्त दिलासा : ‘पक्ष व चिन्ह’ दाव्याप्रकरणी सोमवारपर्यंत निर्णय घेऊ नका; सर्वोच्च…
नवी दिल्ली : महाराष्ट्रीय राजकीय संकटावर आज सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झाली. मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे गटाचे वकील तथा ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरिष साळवे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाचे वकील व ज्येष्ठ विधिज्ज्ञकपिल…
Read More...
Read More...
शिक्षक पात्रता घोटाळा : गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश
मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ मध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा गैरव्यवहार झाल्याचं पुढे आलंय. याबाबत १६ जाने. २०२१ ला पुणे सायबर पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक ४८०…
Read More...
Read More...
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले महत्वाचे दहा निर्णय
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत झाली. या बैठकीला प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीत राज्याच्या हिताचे दहा महत्त्वाचे निर्णय झाले.…
Read More...
Read More...
शिवसेना कुणाची? दोन्ही गटाचा जोरदार युक्तीवाद; निर्णय उद्या
नवी दिल्ली : शिवसेना कुणाची? असा पेच निर्माण झाला आहे. या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू पार पडली. यावेळी शिवसेना आणि शिंदे गटाने जोरदार युक्तिवाद केला
सरन्यायाधीशांनी सर्व युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उद्या गुरुवारी सकाळी 10.30…
Read More...
Read More...
राज्यात दिड वर्षात 11 हजार 751 बालमृत्यू
मुंबई : मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यांत अधिक बालमृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. सिंधुदुर्गमध्ये सर्वांत कमी बालमृत्यू नोंद झाली आहे. मागच्या दीड वर्षात राज्यभरात 11 हजार 751 बालमृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी 19 हजार…
Read More...
Read More...
राज्याचे प्रमुखच हा नियम तोडत आहेत, तर पोलीस अधीक्षक काय करणार : अजित पवार
मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, स्वत:चे सत्कार करून घेण्यात ते सध्या दंग आहेत, असंवेदनशीलतेचे हे लक्षण आहे, अशा शब्दात विरोधी…
Read More...
Read More...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही सर्वोच्च न्यायालयात धाव
मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदे यांनी न्यायालयात नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
यामध्ये उद्धव छावणीतर्फे दाखल करण्यात…
Read More...
Read More...
‘राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे, सुयोग्य व्यक्ती नियुक्त करावा’ : संभाजीराजे
मुंबई : मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेल्यास पैसाच उरणार नाही, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया…
Read More...
Read More...