Browsing Category
राज्य
मुख्यमंत्री दिल्लीला तर उपमुख्यमंत्र्यांची सागरवर मिटिंग
मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडी सध्या वेगवान झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकिकडे आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. ही बैठक जवळपास दोन…
Read More...
Read More...
शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटक सरकारपेक्षाही भ्रष्ट : बाळासाहेब थोरात
मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून मंत्रालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे. कर्नाटकातील भाजपा सरकार 40 टक्के कमिशनवाले सरकार होते, राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे.
सरकार…
Read More...
Read More...
‘व्हीआयपीएस’च्या पुणे, अहमदनगर येथील कंपनीवर ‘ईडी’चे छापे
पुणे : व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीज आणि उद्याेजक विनाेद खुटे व त्यांचे नातेवाईक यांच्याद्वारे व्यवस्थापित व नियंत्रित मेसर्स ग्लाेबल एफिलिएट व्यवसायाद्वारे फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी (इडी) अंमलबजावणी संचालनायलयाने २५ मे…
Read More...
Read More...
दहावी निकाल : यंदाही मुलींचीच बाजी; कोकण विभाग अव्वल
मुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाचा यंदा 93.83 टक्के निकाल लागला आहे, अशी माहिती एसएससी बोर्डाकडून देण्यात आली आहे. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे.…
Read More...
Read More...
रायगडावर मोठ्या दिमाखात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळ्यास सुरुवात
रायगड : रायगडावर मोठ्या दिमाखात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा आज तिथीनुसार साजरा होत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्री व लाखो शिवभक्तांची उपस्थिती आहे.…
Read More...
Read More...
उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल
मुंबई : गेल्या महिन्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागली होती. मात्र, आता ही प्रतीक्षा संपली आहे. बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल उद्या 2…
Read More...
Read More...
सरकारी बदल्याना मुदतवाढ निर्णयास नोटबंदी तर कारणीभूत नसेल ना ?: अंबादास दानवे
मुंबई : महाराष्ट्र राज्य शास्त्रीय कर्मचाऱ्यांच्या नियमित बदला या साधारण प्रत्येक वर्षी एप्रिल ते मे या महिन्यात केल्या जातात. मात्र, यावर्षी या बदल्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामागे नोटबंदी तर कारणीभूत नाही ना?…
Read More...
Read More...
शिवराज्यभिषेक सोहळ्याचे 2 जूनला उद्धघाटन
रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 1 जूनपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार 2 जून रोजी सकाळी 8.30 वाजता सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यात…
Read More...
Read More...
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू
मुंबई : मराठा समाजाला ओबीसी म्हणजेच इतर मागास वर्गातून आरक्षण देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने चाचपणी सुरू केलीआहे. त्यासाठी महसूलच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक 11 सदस्यीय समिती स्थापन केल्याचे समजते.
राज्याच्या…
Read More...
Read More...
भाजप अजगर, मगरी प्रमाणे; सोबत असणाऱ्यांना गिळतो : संजय राऊत
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून शिंदे गट व भाजपमधील खदखद आता बाहेर येऊ लागली आहे. शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी तर जाहीरपणे नाराजी व्यक्त करत भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप केला आहे. त्यावर भाजप हा पक्ष अजगर…
Read More...
Read More...