Browsing Category
राष्ट्रीय
बळाचा वापर करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न
मुंबई कृषी कायद्याच्या निषेधार्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड शांततापूर्ण मार्गाने काढली होती. या दरम्यान सरकारकडून शेतकरी आंदोलन बळाचा वापर करुन चिरडण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टिका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ…
Read More...
Read More...
लाल किल्यावर शेतकरी आंदोलक हिंसक; व्हिडिओ व्हायरल
दिल्ली : प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना शेतकरी आंदोलक आक्रमक झाले आणि शेतकऱ्यांकडून हिंसाचार झाला. शेतकरी आंदोलक लाल किल्यावर घुसले आणि तेथील एक पोलिसांचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
दिल्लीत प्रवेश केल्यानंतर शेतकरी लाल…
Read More...
Read More...
अभिनेत्री जयश्री रामय्या हिची आत्महत्या
बंगळुरू : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या नंतर आणखी एका अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. कन्नड Bigg Boss मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री जयश्री रामय्या हिने आत्महत्या केली आहे.
जयश्री रामय्या हिने गेल्या वर्षी जूनमध्येच…
Read More...
Read More...
1700 कोटींचा ब्लॅक मनी, अब्जावधीची संपत्ती आणली उघडकीस
राजस्थान : राजस्थान मध्ये आयकर विभागाने सर्वात मोठी धाड टाकली आहे. जयपूर येथे सराफ व्यापार दोन रिअल इस्टेट डेव्हलपर्स यांच्या काही ठिकाणांवर इनकम टॅक्स अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. यामध्ये तब्बल १७०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे…
Read More...
Read More...
आयपीएलच्या १४ व्या पर्वासाठी १८ फेब्रुवारीला लिलाव
नवी दिल्ली : आयपीएलच्या १४ व्या पर्वासाठी (२०२१) खेळाडूंचा लिलाव १८ फेब्रुवारीला होऊ शकतो. लिलावाचे स्थळ काही दिवसात निश्चित करण्यात येणार आहे.
आगामी आयोजन भारतात होणार की परदेशात हे बीसीसीआयला निश्चित करायचे आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव…
Read More...
Read More...
शेतकरी आंदोलन; ट्रॅक्टर रॅलीत घातपाताचा कट उधळला
नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांची ट्रॅक्टर रॅली काढण्याची ठरवले आहे. ही रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांवर गोळ्या झाडण्याचा कट होता; तो कट समोर आला आहे. शुक्रवारी रात्री…
Read More...
Read More...
आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियासाठी पंजाब सरकारकडून मोठी मदत
नवी दिल्ली - केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी कायद्याविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये यांच्यात अकरा बैठका झाल्या असून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता सरकार कठोर…
Read More...
Read More...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव; शिवसैनिक आणि कर्नाटक पोलीस आमने-सामने
कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर सध्या तणाव असून शिवसेना आणि कर्नाटक पोलीस आमने-सामने आले आहेत. बेळगाव महापालिकेसमोर कन्नक रक्षक संघटनेने लाल पिवळा ध्वज लावल्याने वाद निर्माण झाला आहे. सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना दुखावणारा हा…
Read More...
Read More...
आयपीएल चौदाव्या हंगामासाठी संघात मोठे बदल
नवी दिल्ली : आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी विविध संघात मोठे बदल करण्यात आले आहेत.
पंजाबच्या संघाने दमदार कामगिरी करणारे नवे चेहरे घेण्याचा विचार करत गेल्या वर्षी अपयशी ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलसह काही बड्या खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता…
Read More...
Read More...
दोन वर्षांसाठी शेतकरी कायदे स्थगित करण्याचा सरकारचा प्रस्ताव
नवी दिल्ली : दोन वर्षांसाठी कृषी कायदे स्थगित करू आणि शेतकऱ्यांची समिती तयार करू, असा प्रस्ताव केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांना दिला आहे. तसेच 26 जानेवारीला रॅली काढू नका, अशी विनंती केली आहे.
मंत्रीगट व शेतकरी नेत्यांमध्ये दहावी बैठक पार…
Read More...
Read More...