Browsing Category
राज्य
अजित पवार लवकरच भाजपात जाणार ?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार लवकरच भाजपमध्ये जाणार आहेत, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. राज्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या जवळकीची चर्चा रंगली असतानाच अंजली दमानियांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळाच…
Read More...
Read More...
बाबरी पडली त्यावेळी उद्धव ठाकरे कुठे होते ?: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : बाबरीच्या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी जे काही वक्तव्य केले आहे, त्याविषयी मी त्यांच्याशी बोललो आहे. मात्र, बाबरी पाडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते?, असा उलट सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
बाबरी…
Read More...
Read More...
आयोध्याला जाण्याची ही योग्य वेळ नव्हती : अनिल देशमुख
नागपूर : कोणी अयोध्येला जाण्याला आमचा विरोध नाही, प्रत्येक जण तिथे जाऊ शकतो. पण राज्यात अवकाळी पावसाने कहर केलेला असताना आणि शेतकरी संकटात असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्येला जाणे योग्य नाही. त्यांनी अयोध्येला…
Read More...
Read More...
आम्हाला शिवाजी महाराजांचे हिंदुत्व मान्य; आयोध्याला जाण्यात काही गैर नाही : नाना पटोले
मुंबई : अयोध्येला जाण्यात काही गैर नाही,असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. तर आम्हाला शिवाजी महाराजांचे हिंदुत्व मान्य आहे, ते सर्वसमावेशक असल्याचे नाना पटोलेंनी म्हटले आहे. काँग्रेस महाराष्ट्रभरात सभा घेण्यात येणार…
Read More...
Read More...
आदित्य ठाकरे यांचे एकनाथ शिंदे यांना आव्हान
मुंबई : मी ठाण्यातून लढणार आणि जिंकून दाखवणार, आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना खुले आव्हान दिले आहे. तर शिंदेंनी ठाण्याला बदनाम केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, पाठीवर वार करणाऱ्यांनी समोर…
Read More...
Read More...
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उलट-सुलट भूमिका मांडू नये : शरद पवार
मुंबई : महाविकास आघाडीच्या राज्यात संयुक्त सभा होत आहेत. छत्रपती संभाजीनगरची पहिली सभा नुकतीच पार पडली. दुसरी सभा नागपूरला होत आहे. या सभांमध्ये महाविकास आघाडीची एकजूट दिसली पाहिजे. आपल्या पक्षाच्या कुणी नेत्यांनी दरम्यानच्या काळात उलटसुलट…
Read More...
Read More...
काय होतास तू, काय झालास तू, कसा वाया गेलास तू ?
मुंबई : ''उद्धव ठाकरे म्हणतात की, माझ्या वडीलांचे नाव पळवले. मी म्हणतो त्यांचे विचार कुठे गेले. वारसा जन्माने नव्हे कर्माने मिळतो. सावरकरांना रोज शिव्या दिल्या जातात पण उद्धव ठाकरे व त्यांचा मुलगा शिव्या देणाऱ्यांच्या गळ्यात गळे घालून…
Read More...
Read More...
‘माविआ’ची व्रजमूठ नव्हे तर व्रजझूठ : एकनाथ शिंदे
मुंबई : ''वज्रमुठ म्हणजे चांगले लोक एकत्र येतात. मविआची वज्रमुठ नव्हे तर वज्रझूट आहे. ते खोटारडे लोक सत्तेसाठी ते एकत्र आले आहेत. एकत्र आले आहेत. तीन तिघाडा काम बिघाडा अशी त्यांची स्थिती आहे. आम्ही विचारांसाठी एकत्र आलो आहोत. सत्तेसाठी…
Read More...
Read More...
रेडीरेकनर मध्ये कोणत्याही प्रकारची वाढ नाही
मुंबई : २०२३ - २४ या आर्थिक वर्षात घर व जमीन खरेदी करणाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या वर्षी रेडिरेकनरच्या (वार्षिक मूल्य दर) दरात वाढ होणार नाही. क्रेडाई, विकासक व ग्राहकांच्या विनंतीवरून हा निर्णय घेतल्याचे…
Read More...
Read More...
सत्तेमधील ‘चोरमंडळ’ नपुसंक शेऱ्यावर हक्कभंग घेणार का ?
मुंबई : धर्म ही अफूची गोळी आहे व ती बंदुकीच्या गोळीपेक्षा घातक आहे. धर्मात राजकारण करून सत्ता मिळवणे व त्यासाठी लोकांचा बळी देणे ही नामर्दानगी आहे. सर्वोच्च न्यायालयाने मिंधे सरकारच्या वर्मावरच घाव घातला. आता सर्वोच्च न्यायालयाने…
Read More...
Read More...