Browsing Category

राज्य

उदयनराजेंचे अश्रू म्हणजे महाराष्ट्राचे ‘अश्रू’

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या वक्तव्यावर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांची भूमिका पुण्यात पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट…
Read More...

राज्यपालांना कुणी स्क्रीप्ट देतेय काय? : राज ठाकरे

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बेताल वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबाबत काय बोलावे. ते एका अशा पदावर आहेत, म्हणून सोडून देतो, नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. त्यांना पद आहे, पण कधी कुठे काय बोलावे याची…
Read More...

धडाकेबाज ‘आयएएस’ अधिकाऱ्याची 16 वर्षात तब्बल 19 वेळा बदली

मुंबई : आपल्या धडाकेबाज आणि प्रामाणिक कामांसाठी प्रसिध्द असलेले, सत्ताधारी, राजकीय पदाधिकारी, ठेकेदार यांना लांब ठेवत सर्व सामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या 'आयएएस' तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा आरोग्य विभागातून बदली झाली आहे.…
Read More...

ठाकरे-शिंदे गटाच्या निवडणूक चिन्हाबाबत महत्त्वाची अपडेट

मुंबई : निवडणूक चिन्हासंदर्भातली शिंदे आणि ठाकरे गटाची सुनावणी आता 12 डिसेंबरला पार पडणार आहे. तर 9 डिसेंबर पर्यंत दोन्ही गटांना आपापली लिखित कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. दोन्ही गटांचे पहिल्यांदाच समोरासमोर युक्तिवाद…
Read More...

राज्यात वाळू लिलाव प्रक्रिया बंद : विखे

मुंबई : राज्यात यापुढे प्रशासकीय स्तरावर वाळू लिलावाची प्रक्रिया होणार नाही. वाळूबाबत महाराष्ट्र सरकार लवकरच नवीन धोरण आणणार आहे. पुढच्या दोन-तीन महिन्यांत होणाऱ्या वाळू लिलावांनाही स्थगिती देण्यात येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री…
Read More...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला

सांगली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला गंभीर वळण लागले असून महाराष्ट्र सरकारवर नाराज असलेल्या सांगली जिल्ह्यातील तिकोंडी गावच्या गावकऱ्यांनी कर्नाटकमध्ये विलीन होण्याची इच्छा जाहीर केली आहे. गावात कर्नाटकचा ध्वज घेऊन पदयात्रा काढण्यात आली…
Read More...

राज्यपाल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; शहिदांना चप्पल घालून केले अभिवादन

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद हे समीकरण काही केल्या सुटत नाही. कोश्यारी आज पुन्हा एकदा वादात सापडले. त्यांनी चक्क मुंबई हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालून अभिवादन केले. यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. राज्यपाल…
Read More...

खोके सरकारचं परराज्यातल्या निवडणूकांवर लक्ष : आदित्य ठाकरे

मुंबई : महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री गुजरात निवडणूकांच्या प्रचारात व्यस्त असल्याने बुधवारी कॅबिनेटची बैठक रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यावरून शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटावर निशाणा साधला आहे.…
Read More...

‘केंद्राने राज्यपालांना हटविले नाही, तर आम्ही महाराष्ट्र बंद करु’

मुंबई : ज्यांना वृद्धाश्रमात जागा नाही, त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर नेमले जाते. ज्या विचारांचे केंद्रात सरकार आहे, त्याच विचारांचे लोक राज्यावर नेमले जातात. त्यांची कुवत आणि पात्रता लक्षात घेतली जात नाही. त्यामुळे केंद्राने हे…
Read More...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देवेंद्र फडणवीस यांचं सडेतोड उत्तर

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या युगाचे आदर्श आहेत, असं वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राज्यातील शिवप्रेमींच्या टीकेचे धनी बनले आहेत. त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून सडकून टीका केली जातेय. त्यांच्या या…
Read More...