Browsing Category
राज्य
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; वीज तोडणी थांबवण्याचा सरकारचा निर्णय
मुंबई : लॉकडाऊनमध्ये अनेकांना प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे लाखाच्या घरात वीजबिल आले होते. अशाच प्रकारे शेतकऱ्यांनाही याचा फटका बसला होता. मात्र सरकारने हे वीज बिलं कमी करण्याबाबत कोणतीही पाऊलं उचलली नव्हती. यावरून विरोधकांनी आज सभागृहात…
Read More...
Read More...
उद्यापासून दहावीची परीक्षा सुरु ; राज्यात 16 लाख 39 हजार विद्यार्थी देणार परीक्षा
मुंबई : उद्या (मंगळवार, दि. 15) पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) सुरु होत आहे. 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत ही परीक्षा होणार असून राज्यातील 16 लाख 39 हजार…
Read More...
Read More...
‘कायद्यापुढे सगळे समान, मग हा तमाशा का?’
मुंबई : पोलीस बदली घोटाळा प्रकरणाचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी सुरु आहे. चौकशीसाठी बीकेसी सायबर पोलीस पथक फडणवीस यांच्या घरी पोहोचले आहे. फडणवीस यांच्या चौकशीविरोधात भाजप आज राज्यभर आंदोलन करणार आहे,…
Read More...
Read More...
उधारीचा वायदा करणारा आणि जबाबदारी टाळणारा राज्याचा अर्थसंकल्प
मुंबई : राज्याच्या अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी मांडलेला अर्थसंकल्प हा उधारीचा वायदा करणारा आणि महत्त्वाच्या विषयांत जबाबदारी टाळून दिशाभूल करणारा आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.
ते…
Read More...
Read More...
राज्याच्या विकासाला चालना देणारा, सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प !: नाना पटोले
मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा आजचा अर्थसंकल्प राज्याच्या विकासाला चालना देणारा आहे. शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे, गुंतवणूक वाढवून रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प असून…
Read More...
Read More...
ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय ?
मुंबई : उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सन २०२२-२३ साठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास आणि उद्योग या पंचसूत्रीवर भर दिल्याचे दिसून येते. अर्थसंकल्प सादर करताना…
Read More...
Read More...
‘त्या’ रेकॉर्डिंगची सत्यता, चौकशी राज्य सरकार नक्की करेल : शरद पवार
मुंबई : महाराष्ट्राची सत्ता भाजपच्या हातातून गेल्यानंतर विविध केंद्रीय यंत्रणांची मदत घेऊन सरकार अस्थिर करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. त्यामुळे अशाप्रकारची टोकाची भूमिका घेतली असावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय…
Read More...
Read More...
‘स्पेशल 26’ चित्रपटाप्रमाणे सोन्याचे दागिने बनविणाऱ्या कारखान्यात थरार
चिपळूण : चिपळूण येथील ओतरी गल्लीत असणाऱ्या सोन्याचे दागिने बनविणाऱ्या कारखान्यात स्पेशल 26 चित्रपटाप्रमाणे बनावट 'अँटी करप्शन'च्या अधिकाऱ्यांनी छापा मारला. दुकानातील 3 किलो सोन्याचे दागिने आणि 9 लाख रुपये असा एकूण एक कोटी 59 लाखाचा ऐवज…
Read More...
Read More...
विधानसभेत फडणवीस यांचा सरकारवर पेन ड्राईव्ह बॉम्ब
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकत जोरदार हल्लाबोल केला. सरकारी वकिलांनी विरोधकांना अडकवण्याचा षडयंत्र रचले असून माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आपल्याला संपवण्याचा…
Read More...
Read More...
ED आणि Income Tax विभागाला मी 50 नावं दिलेत, मात्र अद्याप काहीच नाही : संजय राऊत
मुंबई : केंद्रीय एजन्सींना हाताशी धरुन महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असा थेट आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ED आणि Income Tax विभागाला मी 50 नावं दिली आहेत. पण त्यांनी अद्याप काही केललं नाही.…
Read More...
Read More...