Browsing Category
राष्ट्रीय
रोखठोकमधून संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा
मुंबई ः दिल्लीच्या सीमेवर मागील ४० दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला लक्षात खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केलेली आहे. आपला कर्मचारी आजारी आहे म्हणून ८३…
Read More...
Read More...
‘कोव्हॅक्सिन’च्या चाचणीत सहभागी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू
भोपाळ ः केंद्र सरकारने नुकत्याच मान्यता दिलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या चाचणीमध्ये भाग घेतलेल्या ४२ वर्षीय दीपक मडावीचा चाचणीनंतर ९ दिवसांनी भोपाळमध्ये मृत्यू झाला आहे. विषबाधेमुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा संशय डाॅक्टरांनी व्यक्त केला आहे,…
Read More...
Read More...
बातमी आनंदाची! १६ जानेवारीपासून करोना लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात होणार
नवी दिल्ली ः केंद्राने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या करोना लसींना आपतकालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने आज करोना लसीकरणाबद्दल महत्वाची घोषणा केली आहे. येत्या १६ जानेवारीपासून करोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात होणार…
Read More...
Read More...
शेतकऱ्यांनी सीमेवर ठिय्या मांडल्याने दररोज ३५०० कोटींचं नुकसान
नवी दिल्ली ः पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ४० दिवसांपासून कृषी कायद्याविरोधात आंदोलन छेडले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्या आणि केंद्र सरकारचा कायदे रद्द न करण्याची भूमिका यामुळे शुक्रवारच्या बैठकीतसुद्धा काहीही…
Read More...
Read More...
‘फास्टॅग’धारकांना टोल मध्ये ५ टक्के सवलत
मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) मार्गावर प्रवास करणाऱ्या ‘फास्टॅग’धारक वाहनचालकांना टोल मध्ये ५ टक्के सवलत देण्याची घोषणा राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केली आहे.…
Read More...
Read More...
भारत बायोटेक नाकावाटे देण्यात येणारी लस आणणार
नवी दिल्लीः कोरोना वर भारत बायोटेक नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसची चाचणी करणार आहे. Nasal लस ही नाकाद्वारे दिली जाते. पण भारतात मंजूर झालेल्या दोन लस (कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन) हातावर इंजेक्शन देऊन दिल्या जातात.
भारत बायोटेकने वॉशिंग्टन…
Read More...
Read More...
टोल नाके बंद होणार टोल नाही : नितीन गडकरी
मुंबई : देशात तसेच राज्यात भविष्यात टोल नाके बंद होतील अशी जोरदार चर्चा होती. या चर्चेला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी सांगितले की टोल नाके बंद होणार आहेत मात्र टोल नाही; जेवढा प्रवास कराल…
Read More...
Read More...
आजदेखील केंद्र आणि शेतकऱ्यांची चर्चा निष्फळ!
नवी दिल्ली ः कृषी कायद्याविरोधात मागील दीड महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर ठिय्या करून बसलेल्या शेतकरी नेत्यांची आणि केंद्राची आज आठवी बैठक पार पडली. तरीही केंद्र त्यांच्या भूमिकेवर अडून आहे आणि शेतकरीदेखील त्यांच्या भूमिकेवर अडून आहेत.…
Read More...
Read More...
ट्रम्प यांनी रिपब्लिकनचा अपमान केला ः रामदास आठवले
नवी दिल्ली ः "अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत आम्हाला आदर होता, मात्र त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव मान्य न करता पदाला चिकटून राहण्याची केलेली कृती लोकशाहीविरोधी आणि रिपब्लिकन…
Read More...
Read More...
एमबीबीएस आणि बीडीएसच्या २,४६३ जागा अद्यापही रिक्त
मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी एक महत्वाची माहिती आहे. एमबीबीएस आणि बीडीएसच्या अभ्यासक्रमात २,४६३ जागा अद्यापही रिक्त आहेत. शिल्लक राहिलेल्या सर्व जागांवर विनाडोनेशन प्रवेश देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.…
Read More...
Read More...