Browsing Tag

शेतकरी आंदोलन

शेतकरी आंदोलन आणखी तीव्र; उपोषण अन् धरणे धरणार

नवी दिल्ली ः मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन अजूनही धगधगतेच आहे. १४ डिसेंबरपासून हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. यामध्ये देशभरातील शेतकरी संघटनेचे नेते जिल्हाधिकारी कार्यालासमोर धरणे धरणार आहेत. तसेच सामुहिक…
Read More...

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”…ही सरकारची नैतिक जबाबदारी”

मुंबई ः शेतकरी आंदोलनावर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, ''शेतकरी हा अन्नदाता आहे. समजातील कोणत्याही घटकात जर असंतोष असेल तर त्यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढणे, ही सरकारची नैतिक जबाबदारी…
Read More...

पुण्यातील अलका चौकात कडकडीत बंद

पुणे ः शेतकरी आंदोलनातून घोषीत करण्यात आलेल्या 'भारत बंद' पुणेकरांनीदेखील चांगला प्रतिसाद दिलेला आहे. मध्य शहरातील अनेक ठिकाणी हा बंद पाळण्यात येत आहे. पुण्यातील नागरिकांनी न आल्यामुळे चौक ओस पडलेले दिसत आहे. पुण्यातील अलका चौकातही कडकडीत…
Read More...

शेतकऱ्यांना पाठिंबा देणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे ः संजय राऊत 

मुंबई ः ''संपूर्ण देशातून माहीत घेतली तर, जिथं भाजपाचे सरकार आहेत तिथेही भारत बंदला आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. हा बंद राजकीय नाही तर, भावनांना पाठिंबा देण्यासाठी आहे. तो स्वच्छेने, स्वयंस्पूर्तीने ज्याच्या कष्टाचं आपण खातो…
Read More...

पुण्यातील एपीएमसी मार्केट सुरुच!

पुणे ः पुण्यातील एपीएमसी मार्केट सुरू आहे. ''आमचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे. परंतु, आम्ही मार्केट सुरु ठेवण्याचं कारण की, जेणेकरून इतर राज्यांमधवी शेतमाल साठवता येईल आणि त्याची उद्या विक्री करता येईल", असे प्रतिक्रिया व्यापारी सचिन…
Read More...

”७/१२ वाचवायचा असेल तर, ८/१२ च्या भारत बंदमध्ये सहभागी व्हा”

मुंबई ः "भारत बंद हा शेतकऱ्यांचा आणि सामान्यांचा बंद आहे. मुठभर उद्योगपतींच्या फायद्यांसाठी भाजपा सरकार शेतकरीविरोधी आणि कामगारविरोधी काळे कायदे लादत आहे. आता भाजपाच्या पाठिशा रामही उभा राहणार नाही'', असे ट्विट काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि…
Read More...

तिन्ही पक्षांचे शेतकरी प्रेम नकली ः उपाध्ये

मुंबई ः ''भारत बंदाला पाठिंबा देणारे सत्ताधारी काॅंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं शेतकरी प्रेम मूळात नकली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी बांधावर जाऊन आश्वासन देणार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी अद्याप महाराष्ट्रातील शेतकऱ्याला…
Read More...

शेतकरी आंदोलनाला प्रचंड पाठिंबा 

नवी दिल्ली ः दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनला विविध स्तरातून पाठिंबा वाढत चालला आहे. बाॅलिवुड, राजकारण, समाजकारणातील लोकांनी केंद्राच्या विरुद्ध शेतकऱ्यांना पाठिंबा घोषीत केला आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर केंद्रांच्या विरोधात आवाज…
Read More...

शेतकरी आंदोलन सरकारच्या कर्माची फळे

मुंबई ः दिल्लीतील आंदोलनावरून शिवसेनेने आपल्या सामनातून भाजपा केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. शरद पवार, प्रकाशसिंग बादल यांच्यासारख्या मान्यवर नेत्यांची चर्चा करण्याचे सौजन्य दाखविले असते, तर आजच्या कठीण काळात जी सरकारती कोंडी झाली आहे ती…
Read More...

शेतकऱ्यांना सरकारने डांबून ठेवले आहे ः राजू शेट्टी 

सांगली ः ''कृषी कायद्याला भाजपाशासित राज्यांचाही विरोध आहे. भाजपाशासित राज्यातील शेतकरीदेखील २६ नोव्हेंबरला आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्ली गेले होते. परंतु, केंद्र सरकारने डांबून ठेवेले आहे'', असा आरोप शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी…
Read More...