राज्यातील पोलीसच असुरक्षित : तीन महिन्यात तीस जणांवर हल्ला
मुंबई : राज्यातील पोलिसांवर गेल्या काही दिवसांपासून हल्ले वाढत असून हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. गेल्या तीन महिन्यांत ३० पोलिसांवर हल्ले झाल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी (ता. १५) विधानसभेत दिली. या वाढत्या…
Read More...
Read More...