Browsing Tag

bhagat singh koshyari

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर, रमेश बैस नवे राज्यपाल

मुंबई : राजकीय वर्तुळावून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली…
Read More...

राज्यपालांवर निश्चित कारवाई होईल : खासदार उदयनराजे भोसले

नवी दिल्ली : राज्यातील भाजप खासदारांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. भेटीत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानजनक वक्तव्य केले म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर कारवाईची मागणी खासदारांनी केली. यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर निश्चित…
Read More...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उचलबांगडीची शक्यता

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरून अडचणीत आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पाच डिसेंबरनंतर उचलबांगडी होण्याचे संकेत आहेत. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचा दुसरा आणि अंतिम टप्पा पाच डिसेंबर रोजी पार…
Read More...

उदयनराजेंचे अश्रू म्हणजे महाराष्ट्राचे ‘अश्रू’

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या वक्तव्यावर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांची भूमिका पुण्यात पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट…
Read More...

राज्यपालांना कुणी स्क्रीप्ट देतेय काय? : राज ठाकरे

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बेताल वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबाबत काय बोलावे. ते एका अशा पदावर आहेत, म्हणून सोडून देतो, नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. त्यांना पद आहे, पण कधी कुठे काय बोलावे याची…
Read More...

राज्यपाल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; शहिदांना चप्पल घालून केले अभिवादन

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद हे समीकरण काही केल्या सुटत नाही. कोश्यारी आज पुन्हा एकदा वादात सापडले. त्यांनी चक्क मुंबई हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालून अभिवादन केले. यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. राज्यपाल…
Read More...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देवेंद्र फडणवीस यांचं सडेतोड उत्तर

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या युगाचे आदर्श आहेत, असं वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राज्यातील शिवप्रेमींच्या टीकेचे धनी बनले आहेत. त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून सडकून टीका केली जातेय. त्यांच्या या…
Read More...

‘राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे, सुयोग्य व्यक्ती नियुक्त करावा’ : संभाजीराजे

मुंबई : मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेल्यास पैसाच उरणार नाही, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया…
Read More...

महाराष्ट्रात संतापाची लाट; राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिले स्पष्टीकरण

मुंबई : मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणता येणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत…
Read More...

राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखवा ; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

मुंबई :"मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकं निघून गेल्यास पैसाच उरणार नाही, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवा वाद ओढवून घेतला होता. कोश्यारींच्या वक्तव्यावर चौफेर टीका सुरू झाली आहे. …
Read More...