Browsing Tag

Bharat Band

राहूल गांधी म्हणाले, ”मोदीजी शेतकऱ्यांकडून चोरी बंद करा”

नवी दिल्ली ः शेतकरी आंदोलनातील भारत बंदला समर्थन देत काॅंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवरून मोदींवर हल्ला चढवला आहे. राहूल गांधी म्हणाले की, ''मोदीजी शेतकऱ्यांकडून…
Read More...

”देश बचाना है तो मोदी को हटाना है”

पुणे ः पुण्यातील अलका चौक ते मंडई दरम्यान आंदोलकांतर्फे मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने अलका चौकात आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. या आंदोलनात शीख बांधव सहभागी झालेले असून ''अगर देश बचाना है, तो मोदी को…
Read More...

अण्णा हजारेंनी लाक्षणिक उपोषणास केली सुरुवात 

मुंबई ः शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लाक्षणिक उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यांनी उपोषणास नुकतीच सुरूवात केली आहे. केंद्रात तसेच राज्यातील कृषिमूल्य आयोगाकडून जो शेतमालाच्या खर्चाचा अभ्यास…
Read More...

”…तर देवेंद्र फडणवीससुद्धा शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील”

मुंबई ः शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांनी घोषीत केलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊत यांच्यात चांगलीच जुंपलेली आहे. महाविकास आघाडीची भूमिका ही दुटप्पी आहे, अशी टीका फडणवीसांनी केल्यांनतर…
Read More...

अरविंद केजरीवाल दिल्ली पोलिसांच्या नजरकैदेत

नवी दिल्ली ः शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांनी नजरकैदत ठेवलेले आहे. केजरीवाल यांनी बुधवारी शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. तेव्हापासून अरविंद केजरीवाल…
Read More...

पुण्यातील अलका चौकात कडकडीत बंद

पुणे ः शेतकरी आंदोलनातून घोषीत करण्यात आलेल्या 'भारत बंद' पुणेकरांनीदेखील चांगला प्रतिसाद दिलेला आहे. मध्य शहरातील अनेक ठिकाणी हा बंद पाळण्यात येत आहे. पुण्यातील नागरिकांनी न आल्यामुळे चौक ओस पडलेले दिसत आहे. पुण्यातील अलका चौकातही कडकडीत…
Read More...

शेतकऱ्यांना पाठिंबा देणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे ः संजय राऊत 

मुंबई ः ''संपूर्ण देशातून माहीत घेतली तर, जिथं भाजपाचे सरकार आहेत तिथेही भारत बंदला आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. हा बंद राजकीय नाही तर, भावनांना पाठिंबा देण्यासाठी आहे. तो स्वच्छेने, स्वयंस्पूर्तीने ज्याच्या कष्टाचं आपण खातो…
Read More...

पुण्यातील एपीएमसी मार्केट सुरुच!

पुणे ः पुण्यातील एपीएमसी मार्केट सुरू आहे. ''आमचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे. परंतु, आम्ही मार्केट सुरु ठेवण्याचं कारण की, जेणेकरून इतर राज्यांमधवी शेतमाल साठवता येईल आणि त्याची उद्या विक्री करता येईल", असे प्रतिक्रिया व्यापारी सचिन…
Read More...

नाशिकमध्ये कृषी कायद्यांची होळी

नाशिक : नाशकातील स्वाभिमानी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांची होळी केली आहे. केंद्र सरकारने केलेले कायदे मोठमोठ्या उद्योपतींच्या घशात घालणारे आहे. हे कायदे शेतकऱ्यांवर वाऱ्यावर सोडणारे असणारे असल्याने रद्द झाले पाहिजेत,…
Read More...

‘भारत बंद’मध्ये हे सुरू राहण्याची शक्यता : राऊत 

मुंबई ः महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलकांनी जाहीर केलेल्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. माथाडी कामगारांच्या पाठिंब्यामुळे नवी मुंबई आणि पुण्यातील बाजार समित्याही बंद राहतील, संवेदशनशील भाग एसटी बंद राहील, मुंबईतील रेल्वे,…
Read More...