Browsing Tag

BJP VS Farmer

कृषी कायद्यांनी सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; समिती स्थापना करण्याचा निर्णय

नवी दिल्ली ः कृषी कायद्याविरुद्ध शेतकरी आणि केंद्रामध्ये अजूनही तोडगा न निघाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारची कानउघडणी केली आहे. ''नव्या कृषी कायद्यांनी तुम्ही स्थगिती द्या, नाहीतर आम्ही देऊ", अशा शब्दांत ठणकावत…
Read More...

आजदेखील केंद्र आणि शेतकऱ्यांची चर्चा निष्फळ!

नवी दिल्ली ः कृषी कायद्याविरोधात मागील दीड महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर ठिय्या करून बसलेल्या शेतकरी नेत्यांची आणि केंद्राची आज आठवी बैठक पार पडली. तरीही केंद्र त्यांच्या भूमिकेवर अडून आहे आणि शेतकरीदेखील त्यांच्या भूमिकेवर अडून आहेत.…
Read More...

चर्चा पुन्हा निष्फळ; ८ जानेवारीला पुन्हा होणार बैठक

नवी दिल्ली ः केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांचे नेते यांच्यामध्ये विज्ञान भवनात सुमारे ४ तास बैठक झाली. मात्र, केंद्र सरकार कृषी कायदे रद्द करण्याच्या दिशेने पुढे सरकत नसल्याने पुन्हा एकदा या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. ८ जानेवारीला…
Read More...

आता शेतकरी ‘राजपथा’वर काढणार ट्रॅक्टर मोर्चा 

नवी दिल्ली ः केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर २६ जानेवारीला राजपथवर शेतकरी मोर्चा काढू. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबातून एका सदस्याला पाठवावे, असे आवाहान स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी केले आहे.…
Read More...

दिल्लीचे आंदोलन विविध राज्यांमध्ये पसरणार

नवी दिल्ली ः शेतकरी आंदोलनकर्त्यांनी आता विविध राज्यांमध्ये कृषी कायद्याविरोधातील आंदोलन पोहोचविण्याची रणनिती तयारी केली आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटनांनी त्याची सुरुवातदेखील केली आहे. शेतकरी नेते महाराष्ट्र, पटना, उत्तरप्रदेश,…
Read More...

केंद्राशी चर्चा करण्याची शेतकऱ्यांची तयारी 

नवी दिल्ली ः केंद्र सरकारने पाठविलेल्या प्रस्तावावर शेतकरी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला दिसत आहे. हा प्रस्ताव शेतकऱ्यांनी स्वीकारलेला आहेस अशी माहिती योगेंद्र यादव यांनी दिली आहे. सरकारशी चर्चा करण्यासाठी शेतकरी नेत्यांनी २९…
Read More...

यूपीच्या गेटवर शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ जाट मोठ्या संख्येने

नवी दिल्ली ः दिवसेंदिवस शेतकरी आंदोलन तीव्र रुप धारण घेत आणि केंद्राने शेतकऱ्यांसाठी  वापरलेले नवनवे फंडे नाकामी ठरत आहेत. नाताळा, शनिवार आणि रविवार सगलपणे सुट्टी मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी उत्तरप्रदेशच्या गेटवर…
Read More...

शेतकरी आंदोलकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर महिनाभरापासून सुरू असलेल्या आणि दिवसेंदिवस तीव्र होत जाणाऱ्या पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला प्रत्यु्त्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील वेगवेगळ्या राज्यातील छोट्या परंतु शासकीय…
Read More...

शेवटचे उपोषण तुरुंगात करणार ः अण्णा हजारे 

पारनेर ः शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जानेवारीच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेवटचे उपोषण करणार आहे, असे ज्येष्ठ समासेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केले आहे. दिल्लीत जंतर मंतर किंवा रामलिला मैदानावर जागा मिळाली नाहीतर, स्वतःला अटक करून घेऊ…
Read More...

केंद्रीय कृषीमंत्र्यांचे आमंत्रण शेतकऱ्यांनी फेटाळले

नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमेवर मागील एक महिन्यापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांंनी चर्चेसाठी केलेले आवाहन फेटाळले आहे. केंद्र सरकारशी चर्चा काही उपयोग नाही, त्यामुळे आम्ही हे आंदोलन आणखी तीव्र करणार…
Read More...