Browsing Tag

BJP VS Farmer

…म्हणून संत बाबा राम सिंह यांनी आत्महत्या केली

नवी दिल्ली ः कृषी कायद्याविरोधात केंद्र सरकारविरुद्ध पंजाब-हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांनी मागील २० दिवसांहून अधिक दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू केले आहे. याच आंदोलनादरम्यान संत बाबा राम सिंह यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या…
Read More...

भाजपाच खरी तुकडे तुकडे गॅंग ः बादल

नवी दिल्ली ः ''भाजपानं राष्ट्रीय एकतेला तुकड्यांमध्ये तोडलं आहे. त्यांनी हिंदुंना मुस्लिमांविरोधात भडकावलं आहे. आता ते शिख बांधवांबद्दलही तसंच करत आहेत. देशभक्ती असलेल्या पंजाबला भाजपा सांप्रदायिकतेच्या आगीत ढकलत आहे'', अशी टीका शिरोमणी…
Read More...

शेतकऱ्यांचे मतपरिवर्तन करण्याचा केंद्राचा अनोखा फंडा

नवी दिल्ली ः दिल्लीतील शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चाललेले आहे. केंद्राकडून कोणताही तोडगा काढला जात नाही आणि आंदोलन कायदा मागे घ्यावा, या भूमिकेवर ठाम आहेत. अशा परिस्थितीत केंद्राने नरेंद्र मोदी आणि शिख समुदायांऱ्या संबंधाकडे लक्ष…
Read More...

शेतकरी आंदोलन आणखी तीव्र; उपोषण अन् धरणे धरणार

नवी दिल्ली ः मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन अजूनही धगधगतेच आहे. १४ डिसेंबरपासून हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. यामध्ये देशभरातील शेतकरी संघटनेचे नेते जिल्हाधिकारी कार्यालासमोर धरणे धरणार आहेत. तसेच सामुहिक…
Read More...

नव्या कृषी कायद्यांच्या वैधतेला आव्हान

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे असंवैधानिक, शेतकरीविरोधी आहेत. त्यामुळे या कायद्याना आव्हान देणारी याचिका भारतीय किसान युनियनने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. नवीन कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत, तर…
Read More...

आज दिल्लीत शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी दिल्ली येथे अनेक राज्यातील शेतकऱ्यांनी 15 दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. शनिवारी दिल्ली-जयपूर व दिल्ली-आगरा महामार्ग अडविण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यासाठी…
Read More...

”देश बचाना है तो मोदी को हटाना है”

पुणे ः पुण्यातील अलका चौक ते मंडई दरम्यान आंदोलकांतर्फे मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने अलका चौकात आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. या आंदोलनात शीख बांधव सहभागी झालेले असून ''अगर देश बचाना है, तो मोदी को…
Read More...

‘भारत बंद’ला पाठिंबा देणाऱ्यांना साष्टांग दंडवत ः शेट्टी

'भारत बंद'ला पाठिंबा देणाऱ्यांना साष्टांग दंडवत ः शेट्टी मुंबई ः ''सकाळपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. रास्ता रोको आंदोलन केलं नव्हतं तरी लोकांना रस्त्यावर येण्याचं टाळलं आहे. शहर असो किंवा ग्रामीण भाग सर्व…
Read More...

”७/१२ वाचवायचा असेल तर, ८/१२ च्या भारत बंदमध्ये सहभागी व्हा”

मुंबई ः "भारत बंद हा शेतकऱ्यांचा आणि सामान्यांचा बंद आहे. मुठभर उद्योगपतींच्या फायद्यांसाठी भाजपा सरकार शेतकरीविरोधी आणि कामगारविरोधी काळे कायदे लादत आहे. आता भाजपाच्या पाठिशा रामही उभा राहणार नाही'', असे ट्विट काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि…
Read More...

‘किसान यात्रा’ काढल्यामुळे अखिलेश यादवांना अटक

लखनऊ ः उत्तरप्रदेशमधील विरोधी पक्षही कृषी कायद्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. समाजवादी पक्षाने कनौजमधून 'किसान यात्रा' सुरु केली होती. यामुळे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादन यांना पोलिसांनी अटक केली…
Read More...