Browsing Tag

BJP VS Farmer

तिन्ही पक्षांचे शेतकरी प्रेम नकली ः उपाध्ये

मुंबई ः ''भारत बंदाला पाठिंबा देणारे सत्ताधारी काॅंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं शेतकरी प्रेम मूळात नकली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी बांधावर जाऊन आश्वासन देणार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी अद्याप महाराष्ट्रातील शेतकऱ्याला…
Read More...

शेतकरी आंदोलनाला प्रचंड पाठिंबा 

नवी दिल्ली ः दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनला विविध स्तरातून पाठिंबा वाढत चालला आहे. बाॅलिवुड, राजकारण, समाजकारणातील लोकांनी केंद्राच्या विरुद्ध शेतकऱ्यांना पाठिंबा घोषीत केला आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर केंद्रांच्या विरोधात आवाज…
Read More...

शेतकरी आंदोलन सरकारच्या कर्माची फळे

मुंबई ः दिल्लीतील आंदोलनावरून शिवसेनेने आपल्या सामनातून भाजपा केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. शरद पवार, प्रकाशसिंग बादल यांच्यासारख्या मान्यवर नेत्यांची चर्चा करण्याचे सौजन्य दाखविले असते, तर आजच्या कठीण काळात जी सरकारती कोंडी झाली आहे ती…
Read More...

शेतकऱ्यांच्या समर्थनात अमेरिकेत आंदोलन

वाॅशिंग्टन ः दिल्लीतील कृषी कायद्याचे पडसाद आता जगभरात उमटत आहेत. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांनी शेतकऱ्यांचे समर्थन करण्यासाठी मोर्चे काढले आहेत. यामध्ये शीख समुदाय मोठ्या प्रमाणात आहेत. सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दुतावासावर…
Read More...

”आता अंहिसेच्या मार्गाने आंदोलन चालणार नाही”

नवी दिल्ली ः कृषी कायद्यांचा फायदा शेतकऱ्यांना नाही, तर केंद्राला होणार आहे. आम्हाला काॅर्पोरेट फार्मिंग करायचंच नाही. कृषी कायदे रद्द व्हावेत, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. आम्ही आतापर्यंत अंहिसेच्या मार्गावर चालत होतो, आता…
Read More...

…नाही तर संसदेला घेराव घालू

नवी दिल्ली ः मागील आठवड्यापासून कृषी कायद्याविरोधी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांनी दिल्ली धडक दिलेली आहे. सरकारसोबत चार वेळा चर्चा करण्यात आली. मात्र, कोणत्याही चर्चेत सरकारला यश आलं नाही. शेतकरी आपल्या मागण्यावर ठाम आहे आणि…
Read More...

शेतकऱ्यांनी केले ८ डिसेंबरला ‘भारत बंद’चे आवाहन

नवी दिल्ली ः कृषी कायद्याविरोधात पुकारलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनातील शेतकऱ्यांशी केंद्राची चर्चा झाली. त्यानंतर शेतकरी संघटनांनी आपापसांत चर्चा केली. या बैठकीनंतर शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की,…
Read More...

पुन्हा सरकारविरुद्ध शेतकरी आक्रमक 

नवी दिल्ली ः केंद्र सरकारविरुद्ध मागील आठवडाभरापासून सुरू असलेले कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. या विषयावर चर्चा करण्याासाठी सरकारने बैठक बोलवली होती. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे शेतकरी पुन्हा…
Read More...