Browsing Tag

ex mp shivajirao adhalrao -patil

अमोल कोल्हे यांची बारी म्हणजे वराती मागून घोड

पुणे : अमोल कोल्हे यांची बारी म्हणजे वराती मागून घोडं अशी टीका शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे. “ज्यांना बैलगाडा शर्यत माहित नाही, त्यांना वाटतं अमोल कोल्हेंनी शब्द पाळला. पण त्यांनी शब्द पाळलेला नाही. लोकांची…
Read More...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असावेत याचा निर्णय शिवसेना पुढील 25 वर्षे घेईल

मुंबई : महाराष्ट्रात आघाडी सरकारमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचे दाखवण्यासाठी सर्व ननेत्यांद्वारे प्रयत्न केले जात असले, तरी पक्षांच्या नेत्यांमध्ये संघर्ष दिसत आहे. रविवारी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन…
Read More...