Browsing Tag

farmar

मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या लाँगमार्चला यश; आंदोलनकांच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य

मुंबई  : नाशिकहून मुंबईच्या दिशेने काढण्यात आलेल्या शेतकरी लाँग मार्चला अखेर यश आलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदेलनाला यश आले असून शेतकऱ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या शिंदे फडणवीस सरकारने मान्य केल्या आहेत. आमदार विनोद निकोले यांनी याबाबत माहिती…
Read More...

शेतकऱ्यांची जात विचारण्याचे उद्योग कोणाचे ?

मुंबई : रासायनिक खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना जात सांगणे सक्तीचे केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरुन अशी जात‘पंचाईत’ करण्याचे उद्योग कोणाचे?, असा सवाल ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या…
Read More...

अवकाळी मुळे शेतकरी उद्धस्त; मात्र सरकार भांग डोसून पडलंय

मुंबई : अवकाळीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. राज्य सरकार मात्र भांग ढोसून पडले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की,…
Read More...

वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील शिंदेवाडी शिवारात शेतात हरभरा पिक झाकत असताना विज कोसळून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. विलास शामराव गव्हाणे (40, रा. शिंदेवाडी) असे शेतकऱ्याचे नाव आहे. सुदैवाने पत्नी व दोन मुले दुर अंतरावर…
Read More...

पंतप्रधानांच्या वाढदिवशी शेतकऱ्याची आत्महत्या; आता तरी मोदी सरकार जागे होणार का?

मुंबई : आंधळे... बहिरे.. मुके झालेल्या मोदीसरकारला महागाई, बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या व्यथा दिसत नाही म्हणूनच शेतकरी त्यांच्या वाढदिवशी आत्महत्या करत असून आता तरी मोदी सरकार जागे होणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते…
Read More...

धक्कादायक…राज्यात 23 दिवसांमध्ये 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या

मुंबई : शिंदे गट आणि भाजपने एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यात कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा संकल्प जाहीर केला होता. मात्र गेल्या 23 दिवसांमध्ये राज्यात 89 शेतकऱ्यांनी…
Read More...

धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

मुंबई : धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सोमवारी विधानसभेत बोलताना मोठी घोषणा केली आहे. थकीत असलेले ६०० कोटी रुपये तत्काळ देण्यात येतील. तसेच धान्य उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम ही…
Read More...

ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय ?

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सन २०२२-२३ साठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास आणि उद्योग या पंचसूत्रीवर भर दिल्याचे दिसून येते. अर्थसंकल्प सादर करताना…
Read More...

दोन्ही कर्जमाफी योजनांमधून सुटलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? : नाना पटोले

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्यात २०१६ साली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना व २०१९ साली महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतु या दोन्ही कर्जमाफी योजनांमध्ये काही पात्र शेतकऱ्यांना लाभ…
Read More...

‘नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं….’

मुंबई : भिवंडी तालुक्यातील वडपे या गावातील एका शेतकरी उद्योजकाने हौसेखातर चक्क हेलिकॉप्टर खरेदी केलं आहे. या हेलिकॉप्टरसाठी शेतातचं हॅलीपॅड उभारलं आहे. त्यामुळे त्यांच्या भोईर या हेलिकॉप्टरची चर्चा आता संपूर्ण राज्यभर सुरु झाली आहे.…
Read More...