Browsing Tag

farmer protest

कृषी कायद्यांनी सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; समिती स्थापना करण्याचा निर्णय

नवी दिल्ली ः कृषी कायद्याविरुद्ध शेतकरी आणि केंद्रामध्ये अजूनही तोडगा न निघाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारची कानउघडणी केली आहे. ''नव्या कृषी कायद्यांनी तुम्ही स्थगिती द्या, नाहीतर आम्ही देऊ", अशा शब्दांत ठणकावत…
Read More...

शेतकऱ्यांनी सीमेवर ठिय्या मांडल्याने दररोज ३५०० कोटींचं नुकसान

नवी दिल्ली ः पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ४० दिवसांपासून कृषी कायद्याविरोधात आंदोलन छेडले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्या आणि केंद्र सरकारचा कायदे रद्द न करण्याची भूमिका यामुळे शुक्रवारच्या बैठकीतसुद्धा काहीही…
Read More...

चर्चा पुन्हा निष्फळ; ८ जानेवारीला पुन्हा होणार बैठक

नवी दिल्ली ः केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांचे नेते यांच्यामध्ये विज्ञान भवनात सुमारे ४ तास बैठक झाली. मात्र, केंद्र सरकार कृषी कायदे रद्द करण्याच्या दिशेने पुढे सरकत नसल्याने पुन्हा एकदा या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. ८ जानेवारीला…
Read More...

आता शेतकरी ‘राजपथा’वर काढणार ट्रॅक्टर मोर्चा 

नवी दिल्ली ः केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर २६ जानेवारीला राजपथवर शेतकरी मोर्चा काढू. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबातून एका सदस्याला पाठवावे, असे आवाहान स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी केले आहे.…
Read More...

दिल्लीचे आंदोलन विविध राज्यांमध्ये पसरणार

नवी दिल्ली ः शेतकरी आंदोलनकर्त्यांनी आता विविध राज्यांमध्ये कृषी कायद्याविरोधातील आंदोलन पोहोचविण्याची रणनिती तयारी केली आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटनांनी त्याची सुरुवातदेखील केली आहे. शेतकरी नेते महाराष्ट्र, पटना, उत्तरप्रदेश,…
Read More...

केंद्राशी चर्चा करण्याची शेतकऱ्यांची तयारी 

नवी दिल्ली ः केंद्र सरकारने पाठविलेल्या प्रस्तावावर शेतकरी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला दिसत आहे. हा प्रस्ताव शेतकऱ्यांनी स्वीकारलेला आहेस अशी माहिती योगेंद्र यादव यांनी दिली आहे. सरकारशी चर्चा करण्यासाठी शेतकरी नेत्यांनी २९…
Read More...

शेतकरी आंदोलकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर महिनाभरापासून सुरू असलेल्या आणि दिवसेंदिवस तीव्र होत जाणाऱ्या पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला प्रत्यु्त्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील वेगवेगळ्या राज्यातील छोट्या परंतु शासकीय…
Read More...

शेवटचे उपोषण तुरुंगात करणार ः अण्णा हजारे 

पारनेर ः शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जानेवारीच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेवटचे उपोषण करणार आहे, असे ज्येष्ठ समासेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केले आहे. दिल्लीत जंतर मंतर किंवा रामलिला मैदानावर जागा मिळाली नाहीतर, स्वतःला अटक करून घेऊ…
Read More...

प्रियंका गांधींना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात 

नवी दिल्ली ः कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब- हरियाणाच्या छेडलेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून काॅंग्रेसने मोदी सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली होती. नव्या कृषी कायदे मागे घेण्यासाठी राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा…
Read More...

“किसान दिनी शेतकऱ्यांना हक्कांसाठी आंदोलन करावे लागतेय हे दुर्दैव”

नवी दिल्ली ः "अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागतेय. देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा…
Read More...