Browsing Tag

grampanchyat

ग्रामपंचायत रणधुमाळी, निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष!

मुंबई : राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. यंदा मुंबई आणि उपनगर वगळता इतर 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी…
Read More...

ग्रामपंचायत निवडणूक : कोकणात ठाकरे गट तर विदर्भात काँग्रेस- भाजप

मुंबई : राज्यात रविवारी झालेल्या ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठीच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये प्रमुख पक्षांना समिश्र यश मिळाल्याचं दिसून येतंय. राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायती आणि थेट…
Read More...

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रथामिक कल पहा

मुंबई : राज्यातील विविध १६ जिल्ह्यांमधील ५४७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल, रविवारी मतदान पार पडले.  प्राथमिक अंदाजानुसार सरासरी सुमारे ७६ टक्के मतदान  झाले. यात ग्रामपंचायत सदस्य पदांसह पहिल्यांदाच थेट सरपंचपदासाठीदेखील…
Read More...

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावात भाजप शून्यावर

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भुदरगड तालुक्यातील खानापूर गावात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पाटील यांच्या गावात शिवसेनेने बाजी मारत विजय मिळवला आहे. खानापूर गावात भाजपची सत्ता होती. या निवडणुकीत भाजप विरोधात…
Read More...

21 वर्षीय तरुणाने गावच्या राजकारणात केले परिवर्तन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या घाटणे गावात एका तरुणाने परिवर्तन केले आहे. 21 वर्षीय ऋतुराज रवींद्र देशमुख याने विरोधी उमेदवाराचा 38 मतांनी पराभव केला आहे. तसेच गावात उभा केलेलं त्याचे पॅनेल ही विजयी झाले आहे.…
Read More...

उच्चशिक्षित तरुणाने गावातील सत्तेचे राजकारण संपवले

कर्जत : शहरात मोठ्या कंपनीत व्यस्थापक पदावर असलेल्या तरुणाने गावातील गावकी-भावकीचे आणि सत्तेचे राजकारण संपवले. कर्जत तालुक्यातस्या पोशीर ग्रूप ग्रामपंचायती मध्ये परिवर्तन झाले आहे. अनिल जोशी हे MBA झालेले. मोठ्या शहरात एक बड्या कंपनी…
Read More...

राज्यातील 25 ग्रामपंचायतींचे मोठे निकाल

मुंबई : साताऱ्यातील पाटण तालुक्यात शिवसेनेचा 13 ग्रामपंचायतींवर, राष्ट्रवादीचा 5 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले – पाडळी – जनसुराज्य पक्ष कोल्हापूर – शिरोळ – गणेशवाडी – भाजप सातारा – कराड – खुबी –…
Read More...

ग्रामपंचायत सदस्यांची माळ कोणाच्या गळ्यात पडणार

मुंबई : राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज, सोमवारी १८ जानेवारीला सुरु झाली आहे. यामध्ये एकूण २ लाख १४ हजार उमेदवारांचे भवितव्य ठरणार असून कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार याकडे सर्वांचे लक्ष…
Read More...

जय हनुमान ग्रामविकासच्या उमेदवाराना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या

हिंजवडी : मारुंजी गावाच्या विकासासाठी निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या जय हनुमान ग्रामविकासच्या उमेदवाराना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन सरपंच ॲड. प्राची चंद्रकांत बुचडे केले आहे. आज बुधवारी जय हनुमान ग्रामविकास पॅनलच्या वतीने…
Read More...

जय हनुमान ग्रामविकास पॅनलच्या ‘बाईक रॅली’ला सुरुवात

हिंजवडी : हिंजवडी आयटी पार्कला लागून असणाऱ्या मारुंजी गावाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आज बुधवारी जय हनुमान ग्रामविकास पॅनलकडून बाईक रॅलीचे नियोजन केले आहे. या रॅलीला सुरुवात झाली असून मोठी गर्दी आहे. मारुंजी गावाच्या निवडणुकीच्या…
Read More...