‘हाय व्होल्टेज’ सामन्यात भारताने पाकचा शेवटच्या चेंडूवर पराभव केला
मेलबर्न : T-20 विश्वचषक 2022 मधील सर्वात मोठा सामना भारताने जिंकला. पाकिस्तानचा 4 विकेट्सनी पराभव केला. हिरो होता विराट कोहली, ज्याने 82 धावांची नाबाद खेळी केली. भारताने 31 धावांत 4 विकेट गमावल्या. हार्दिकसोबत 113 धावांची भागीदारी केली.…
Read More...
Read More...