Browsing Tag

Maharashtra CM

तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR, CM उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांच्यात ‘चाय पे चर्चा’

मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री  के. चंद्रशेखर राव यांनी आज (रविवार) दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. सध्या के चंद्रशेखर राव हे तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली…
Read More...

13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंबर वन

मुंबई :  महाविकास आघाडी सरकार आणि खासकरुन शिवसेनेसाठी एक महत्वाची बातमी समोर आलीय. प्रश्नम या संस्थेनं आपल्या त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला आहे. त्यात देशातील 13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले आहे. द…
Read More...

सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार करणे गरजेचे ः उद्धव ठाकरे

मुंबई ः "पुनश्च: हरिओम म्हणत आपण सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करीत आहोत. आता आपल्याला मागे परतायचे नाही. तेव्हा करोनापासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर नियम आणि कायदे यापेक्षा स्वयंशिस्त पाळणे याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल.…
Read More...

“सुनावणीची तयार करण्याऐवजी सरकार पळवाट काढतंय”

मुंबई : "खुल्या प्रवर्गातून ज्यांना आरक्षण मिळत नाही त्यांच्यासाठी हे ईडब्ल्यूएसचे आरक्षण देण्यात आले आहे. राज्यात मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्ग तयार केल्यानं त्यांना हे आरक्षण मिळत नव्हतं. पण केंद्रीय आरक्षणानुसार आधीच मराठा समाजाला १०…
Read More...

”उद्धवजी, अजूनही वेळ गेली नाही, देवेंद्रजींना सोबत…”

मुंबई ः मेट्रो कारशेडवरून राजकारण पुन्हा तापलं आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील कारशेडबद्दल वक्तव्य केलं. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील…
Read More...

…तोपर्यंत भरती प्रक्रिया नको : विनायक मेटे

मुंबई ः ''आरक्षणाचा निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत भरती प्रक्रिया राबवू नये'', असे मत शिवसंग्राम पक्षाचे मेते आणि आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केले. रविवारी वडाळा येथे आयोजित केलेल्या मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत मेटे बोलत…
Read More...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार जनतेशी संवाद 

मुंबई ः आज दुपारी एक वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. मुंख्यमत्री नेमक्या घोषणा करणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. राज्यातील करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे, यापार्श्वभूमीवर…
Read More...

उपेक्षित-वंचित वर्गासाठी कल्याणकारी योजना राबवा 

नवी दिल्ली ः अनुसूचित जाती-जमाती आणि इतर वंचिच उपेक्षित वर्गासाठी कल्याणकारी योजना राबवाव्यात, अशी सूचना महाविकास आघाडी सरकरला काॅंग्रेसप्रमुख सोनिया गांधी यांनी दिल्या आहेत. ही माहिती काॅंग्रेतचे प्रभारी एच. के. पाटील यांनी दिल्लीतून…
Read More...

”शेतकऱ्यांना देशद्राही ठरवंण, हे तर आणीबाणीपेक्षा भयंकर”

मुंबई ः ''कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या अन्नदाता शेतकऱ्यांशी संवाग साधण्याऐवजी केंद्रसरकार त्यांनी देशद्राही ठरवत आहे, हे आणीबाणीपेक्षा भयंकर आहे. देशात जे सुरू आहे ती घोषीत आणीबीणी आहे का?'', अशा प्रश्न…
Read More...

”औरंगाबादकरांसाठी मी श्रीखंड्या होण्यासही तयार”

औरंगाबाद ः ''होय, मी घरी बसून काम करीत होतो. मीच नागरिकांना घरी राहा, असा सल्ला दिला होता. घरी बसून काम केल्यामुळेच आज हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांते भूमिपूजन होत आहे'', असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांनी लगावला आहे.…
Read More...