Browsing Tag

maharshtra

महानगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर; प्रशासक नेमण्याची शक्यता ?

पुणे : राज्यातील महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होण्याची होती. मात्र नवीन आदेशानुसार नगरसेवकांची संख्या वाढत आहे. तसेच तीन नगसेवकांचा वार्ड होणार आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीच तयारी झालेली नाही. त्यामुळे…
Read More...

राज्यातील लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढविण्यात आले

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे दुसऱ्या टप्यात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे 15 मे पर्यंत कायम होते त्यानंतर आता हे निर्बंध वाढवून 1 जूनपर्यंत कायम ठेवण्याचा…
Read More...

तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आताच नियोजन करा

मुंबई : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांनी आतापासूनच नियोजन करा. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी, असे मुख्यमंत्री…
Read More...

चिंता वाढली ! राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 4787 नवे रुग्ण तर 40 जणांचा मृत्यू

मुंबई :  राज्यात पुन्हा कोरोना व्हायरस वाढत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारी नुसार, आज (बुधवार) राज्यात 4 हजार 787 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 40 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज राज्यात 40 रुग्णांचा मृत्यू…
Read More...

कोरोनाचे वाढते रुग्ण; मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिलेत महत्वाचे आदेश

मुंबई : महाराष्ट्रात वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली असून काही महत्वाच्या सूचना…
Read More...

पहिली ते चौथीच्या शाळा यंदा सुरु होण्याची शक्यता कमीच

मुंबई : राज्यात पाचवी ते बारावीचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी तर काही ठिकाणी पुन्हा वाढत असताना पालक व विद्यार्थ्यांच्या मनात अद्यापही शाळांतील उपस्थितीविषयी धास्ती आहे. विशेषतः…
Read More...

राज्यातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : सात आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या आज शुक्रवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. मागील काही महिन्यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आता राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. जमावबंदी आयुक्त व संचालक भूमि…
Read More...

….यापेक्षा मराठी माणसाच दुसरं दुर्दैव नसेल : एक शिवसैनिक

मुंबई : एक गुजराती माणूस महाराष्ट्रात येऊन, मराठी माणसाच्या न्याय हक्का साठी जन्माला आलेल्या शिवसेनेला संपविण्याचे वाक्य बोलतो, आणि नारायण राणे सकट कार्यक्रमाला उपस्थित संपूर्ण मराठी जण या वाक्याला टाळ्या वाजवण्यासारखं मराठी माणसाच दुसरं…
Read More...

शेतकऱ्यांनो मोटरा आकड्यावर चालवताय… तर मगा वाचा सरकारचा निर्णय

मुंबई : राज्यातील वीज चोरी लक्षात घेऊन अनधिकृत कृषिपंप वीज जोड अधिकृत करण्याचा निर्णय सरकाने घेतला आहे. कृषीपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी सरकारने धाडसी पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन…
Read More...