Browsing Tag

Mahavikas Aghadi

कर्नाटकात कॉग्रेसचा विजय : ‘मविआ’ची शरद पवार यांच्या निवासस्थानी मिटिंग

मुंबई : महाविकास आघाडीची मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकला बैठक होत आहे. या बैठकीला तिन्ही पक्षाचे मुख्य नेते उपस्थित राहणार असून उद्धव ठाकरे तसेच संजय राऊत हे बैठकीसाठी रवाना झाले आहेत. यासह अनेक…
Read More...

नाना पटोलेंमुळेच महाविकास आघाडीचे सरकार पडले

मुंबई : नाना पटोलेंमुळेच महाविकास आघाडीचे सरकार पडले, असा खळबळजनक दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. तसेच, नाना पटोले–बाळासाहेब थोरात वाद चिघळू नये, अशी अपेक्षाही शिवसेनेने व्यक्त केली आहे. टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी…
Read More...

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोठा निर्णय घेत महा विकास आघाडीला झटका दिला आहे. यानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये संघटनेच्या…
Read More...

‘महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्यात’ : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडीमधील नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्यात. आता कोणाचाही नंबर लागू शकतो,’ असा सूचक…
Read More...

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकासाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र यास काँग्रेस ने आपली भूमिका मांडली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा…
Read More...

उपमुख्यमंत्री पद काँग्रेसच्या वाट्याला ?, नितीन राऊत यांची वर्णी ?

नवी दिल्ली : महाविकास आघाडीच्या सरकारमधील काँग्रेसकडील खात्यांमध्ये फेरबदलाचे संकेत आहेत. उपमुख्यमंत्री पद काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता असून नितीन राऊत यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर नितीन राऊतांचं खातं पटोलेंकडे जाण्याची…
Read More...

सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही ः आंबेडकर 

पुणे ः " केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था कशी बदलली पाहिजे याबद्दल कोणतीही योजना नाही. कदाचित त्यांच्याकडे योजना असती तर करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करू शकलो असतो. पण, एकंदरीत लोकं काय निर्णय घेतला पाहिजे सांगत आहेत. पण…
Read More...

५ वर्षे नव्हे तर २५ वर्षे सरकार टिकेल : पवार

मुंबई : जनता ही नेहमी काम करणाऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा असते. महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे, त्यामुळे हे सरकार पाच नाही तर २५ वर्षे टिकेल, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह…
Read More...