Browsing Tag

Mumbai

बाबरी पडली त्यावेळी उद्धव ठाकरे कुठे होते ?: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : बाबरीच्या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी जे काही वक्तव्य केले आहे, त्याविषयी मी त्यांच्याशी बोललो आहे. मात्र, बाबरी पाडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते?, असा उलट सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. बाबरी…
Read More...

बाबरी पाडण्यात एकही शिवसैनिक नव्हता : चंद्रकांत पाटील

मुंबई : बाबरी आम्ही पाडली, असे छातीठोकपणे म्हणणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या दाव्यावर त्यांच्या पश्चात भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रश्नचिन्ह उभे केले आहे. बाबरी पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा…
Read More...

आयोध्याला जाण्याची ही योग्य वेळ नव्हती : अनिल देशमुख

नागपूर : कोणी अयोध्येला जाण्याला आमचा विरोध नाही, प्रत्येक जण तिथे जाऊ शकतो. पण राज्यात अवकाळी पावसाने कहर केलेला असताना आणि शेतकरी संकटात असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्येला जाणे योग्य नाही. त्यांनी अयोध्येला…
Read More...

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उलट-सुलट भूमिका मांडू नये : शरद पवार

मुंबई : महाविकास आघाडीच्या राज्यात संयुक्त सभा होत आहेत. छत्रपती संभाजीनगरची पहिली सभा नुकतीच पार पडली. दुसरी सभा नागपूरला होत आहे. या सभांमध्ये महाविकास आघाडीची एकजूट दिसली पाहिजे. आपल्या पक्षाच्या कुणी नेत्यांनी दरम्यानच्या काळात उलटसुलट…
Read More...

…मग निरव मोदी, विजय मल्ल्या देशाबाहेर कसे पळाले ? : संजय राऊत

मुंबई : मोदी हे सूर्य आहेत, चंद्र आहेत. एवढेच नव्हे तर मोदी हे तेजस्वी सूर्य आहेत. भारतात जेवढा प्रकाश पडला आहे, तो मोदींमुळेच पडला आहे. तरीही विजय माल्ल्या कसे काय पळून गेले? अदानींना मोदी का वाचवत आहेत?, असा शब्दांत ठाकरे गटाचे नेते संजय…
Read More...

‘पंतप्रधान अनपढ आहेत का?, त्यांचे शिक्षण किती ?’

मुंबई : देशातल्या राज्यकारभारावरुन जगात आपल्या देशाची बदनामी व लोकशाहीची 'छी' सुरू आहे. मात्र देशाच्या बदनामीपेक्षा मोदींना स्वतःच्या बदनामीची पडली आहे. जे पंतप्रधान स्वतःचे 'शिक्षण' लपवत आहेत, त्यांची 'उगाच बदनामी करण्याचे कष्ट कोण कशाला…
Read More...

मंत्री उदय सामंत, भरत गोगावले यांची शरद पवार यांच्यासोबत चर्चा

मुंबई : शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जात भेट घेतली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगोवले, उद्य सामंत आणि शरद पवार यांच्यात बराच वेळ चर्चा झाल्याने ही भेट नेमकी…
Read More...

रेडीरेकनर मध्ये कोणत्याही प्रकारची वाढ नाही

मुंबई : २०२३ - २४ या आर्थिक वर्षात घर व जमीन खरेदी करणाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या वर्षी रेडिरेकनरच्या (वार्षिक मूल्य दर) दरात वाढ होणार नाही. क्रेडाई, विकासक व ग्राहकांच्या विनंतीवरून हा निर्णय घेतल्याचे…
Read More...

सत्तेमधील ‘चोरमंडळ’ नपुसंक शेऱ्यावर हक्कभंग घेणार का ?

मुंबई : धर्म ही अफूची गोळी आहे व ती बंदुकीच्या गोळीपेक्षा घातक आहे. धर्मात राजकारण करून सत्ता मिळवणे व त्यासाठी लोकांचा बळी देणे ही नामर्दानगी आहे. सर्वोच्च न्यायालयाने मिंधे सरकारच्या वर्मावरच घाव घातला. आता सर्वोच्च न्यायालयाने…
Read More...

राज्यातील ‘नपुंसक’ ईडी सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा : नाना पटोले

मुंबई : राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारच्या ९ महिन्यातील कारभाराने महाराष्ट्राच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. काहीसंघटनांच्या भडकाऊ भाषणांनी राज्यात धार्मिक वाद वाढत आहेत पण शिंदे-फडणवीस सरकार त्यावर काहीच कारवाई करत नाही. सर्वोच्च…
Read More...