Browsing Tag

Mumbai

बैलगाडा शर्यतीचा ऐतिहासिक निकाल बळीराजाला समर्पित!

पिंपरी : देशातील शेतकरी, बळीराजाच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतींवरील बंदी पूर्णत: उठवण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. हा निकाल शेतकरी, भूमिपूत्र आणि गाडामालकांसह बळीराजाला समर्पित आहे, अशा भावना भाजपा…
Read More...

अखेर राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली

नवी दिल्ली : तामिळनाडू आणि महाराष्ट्रात जल्लीकट्टू खेळाला परवानगी देणाऱ्या कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निकाल दिला आहे. यानुसार, आता महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत आणि तामिळनाडूतील जल्लीकट्टूच्या आयोजनातील कायदेशीर…
Read More...

चुकीचा निर्णय घेतला असता तर मंत्रिपदासह आमदारकीही गेली असती : गुलाबराव पाटील

मुंबई : हिंदुत्वासाठी आम्ही सट्टा खेळलो.लोकांना कांॅग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणे पसंत नसलेले काम योग्य करुन भाजपसोबत पुन्हा युती केली. हा आकडा जमला नसता तर मंत्रीपदही गेले असते.आमदारकीही वाचली नसती. जर मी चुकीचा निर्णय घेतला असता तर आज मतदार…
Read More...

संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शिंदे गटाचे आमदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर बेताल आरोप केले. त्यांच्या अधिकारावर शंका घेऊन…
Read More...

समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडे मागितले होते 25 कोटी रुपये

मुंबई : आर्यन खान प्रकरणात NCB चे माजी अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सीबीआयने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) मुंबई झोनच्या माजी संचालकाविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला…
Read More...

विदर्भ तापला : अकोल्यात 45.5 अंश तापमानाची नोंद

मुंबई : राज्यात विदर्भ तापला असून रविवारी (दि.१४) तेथील ९ शहरांत पारा चाळिशीपार होता. अकोल्यात सर्वाधिक ४५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. राज्यातही १७ शहरांतील पारा चाळिशीपार होता. नाशकात तापमानात घसरण झाली असून येथे ३६.३ तापमान…
Read More...

कर्नाटकात कॉग्रेसचा विजय : ‘मविआ’ची शरद पवार यांच्या निवासस्थानी मिटिंग

मुंबई : महाविकास आघाडीची मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकला बैठक होत आहे. या बैठकीला तिन्ही पक्षाचे मुख्य नेते उपस्थित राहणार असून उद्धव ठाकरे तसेच संजय राऊत हे बैठकीसाठी रवाना झाले आहेत. यासह अनेक…
Read More...

सर्वोच्च न्यायालयाचा निणर्य संभ्रमात टाकणारा : राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संभ्रमात टाकणारा आहे, असे निरीक्षण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात माध्यमांशी बोलताना नोंदवले. तसेच कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी जपून राहिले…
Read More...

भाजपा लोकशाहीसाठी घातक, सत्तेसाठी कोणत्याही थराला जाते हे पुन्हा सिद्ध: नाना पटोले

मुंबई : महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालांची प्रत्येक कृती चुकीची होती यावर सुप्रीम कोर्टाने गंभीर ताशेरे ओढले आहेत. राजभवनचा गैरवापर करुन भाजपाने महाराष्ट्रातील मविआचे सरकार पाडले हे आम्ही सातत्याने सांगत होतो तेच सुप्रीम कोर्टानेही…
Read More...

घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना कोर्टाची चपराक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : सरकारला घटनाबाह्य, बेकायदेशीर म्हणणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने चपराक बसली आहे. हे जनतेचे सरकार आहे यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे, अशाप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवला आहे.…
Read More...