मुंबईतील दुर्घटनेवर पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलं दुःख
नवी दिल्ली : मुंबईत एका रात्रीत दोन दुर्घटना घडल्या. या दोन्ही दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. तसंच मृतांच्या नातेवाईकांसाठी मदतीचीही घोषणा केली आहे.…
Read More...
Read More...