Browsing Tag

result

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल

मुंबई : गेल्या महिन्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागली होती. मात्र, आता ही प्रतीक्षा संपली आहे. बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल उद्या 2…
Read More...

ग्रामपंचायत रणधुमाळी, निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष!

मुंबई : राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. यंदा मुंबई आणि उपनगर वगळता इतर 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी…
Read More...

ग्रामपंचायत निवडणूक : कोकणात ठाकरे गट तर विदर्भात काँग्रेस- भाजप

मुंबई : राज्यात रविवारी झालेल्या ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठीच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये प्रमुख पक्षांना समिश्र यश मिळाल्याचं दिसून येतंय. राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायती आणि थेट…
Read More...

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रथामिक कल पहा

मुंबई : राज्यातील विविध १६ जिल्ह्यांमधील ५४७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल, रविवारी मतदान पार पडले.  प्राथमिक अंदाजानुसार सरासरी सुमारे ७६ टक्के मतदान  झाले. यात ग्रामपंचायत सदस्य पदांसह पहिल्यांदाच थेट सरपंचपदासाठीदेखील…
Read More...

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज (22 जुलै) रोजी सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसई बोर्डाकडून यावर्षी 12 वी बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जावून हा…
Read More...

35, 35 आणि सर्वच विषयात 35 गुण मिळवणारा शुभम

पुणे : आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने काम करुन शिक्षण घेणाऱ्या होतकरू शुभम जाधव या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत सर्वच विषयात 35 गुण मिळविले आहेत. शुभम हा हार्डवेअरच्या दुकानात काम करीत होता.त्यात त्याने हे यश मिळविले आहे. शुभम…
Read More...

दहावीचा निकाल उद्या १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या १७ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली…
Read More...

टीईटी परीक्षेत तब्बल 500 उमेदवारांचे निकाल बदलले; 5 कोटींचा व्यवहार झाल्याची शक्यता

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणावरुन राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणात महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली. यानंतर आता आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी जी. ए.…
Read More...