Browsing Tag

samna

अब्दुल सत्तार यांच्या आमदार निधी घोटाळ्याची फाईल देवेंद्र फडणवीस यांनी दाबली

मुंबई : ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अब्दुल सत्तार यांनी आमदार निधीत भ्रष्टाचार केला. चार ठिकाणी सभागृह बांधण्यासाठी आमदार…
Read More...

‘पंतप्रधान अनपढ आहेत का?, त्यांचे शिक्षण किती ?’

मुंबई : देशातल्या राज्यकारभारावरुन जगात आपल्या देशाची बदनामी व लोकशाहीची 'छी' सुरू आहे. मात्र देशाच्या बदनामीपेक्षा मोदींना स्वतःच्या बदनामीची पडली आहे. जे पंतप्रधान स्वतःचे 'शिक्षण' लपवत आहेत, त्यांची 'उगाच बदनामी करण्याचे कष्ट कोण कशाला…
Read More...

सत्तेमधील ‘चोरमंडळ’ नपुसंक शेऱ्यावर हक्कभंग घेणार का ?

मुंबई : धर्म ही अफूची गोळी आहे व ती बंदुकीच्या गोळीपेक्षा घातक आहे. धर्मात राजकारण करून सत्ता मिळवणे व त्यासाठी लोकांचा बळी देणे ही नामर्दानगी आहे. सर्वोच्च न्यायालयाने मिंधे सरकारच्या वर्मावरच घाव घातला. आता सर्वोच्च न्यायालयाने…
Read More...

लाच देणारे तुमच्या घरात पोहचले कसे?

मुंबई : भ्रष्ट मार्गाने सत्तेवर आलेल्या सरकारने तत्त्व आणि नीतिमत्तेच्या फालतू वल्गना करू नयेत हेच बरे. अन्यथा तुमचेच वस्त्रहरण होईल. अमृता फडणवीस या शुद्ध आणि पवित्र आहेत. त्यांचे बोलणे हा त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विषय आहे, पण 1…
Read More...

कसब्यातील पराभवामुळे ब्राम्हणांसाठी स्वतंत्र महामंडळ करण्याचा घाट

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात विविध मागासवर्गीय समाजांसाठी नवीन महामंडळांची घोषणा केली आहे. तसेच, ब्राह्मण, सी. के. पी. वगैरे खुल्या प्रवर्गातील समाजाची नाराजी दूर करण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन…
Read More...

शेतकऱ्यांची जात विचारण्याचे उद्योग कोणाचे ?

मुंबई : रासायनिक खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना जात सांगणे सक्तीचे केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरुन अशी जात‘पंचाईत’ करण्याचे उद्योग कोणाचे?, असा सवाल ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या…
Read More...

अवकाळी मुळे शेतकरी उद्धस्त; मात्र सरकार भांग डोसून पडलंय

मुंबई : अवकाळीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. राज्य सरकार मात्र भांग ढोसून पडले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की,…
Read More...

वादे-दावे खूप केले मात्र जनतेच्या नशिबी काय तर फक्त महागाई

मुंबई : महागाईचा युक्रेन युद्धाशी फारसा संबंध नाही. जो संबंध आहे तो केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा आहे. जगात महागाई, तेव्हा आपल्याकडेही महागाई, पण जगात स्वस्ताई तरीही आपल्याकडे महागाईच! ही मोदी राजवटीचीच ''देणगी' म्हणायला हवी.…
Read More...

तुमचेही पाय ‘चिखला’चेच; जनता आठवण करुन देईल

मुंबई : शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर होते. त्यांच्या कालच्या भाषणावरुन आजच्या सामनाच्या…
Read More...

नाना पटोलेंमुळेच महाविकास आघाडीचे सरकार पडले

मुंबई : नाना पटोलेंमुळेच महाविकास आघाडीचे सरकार पडले, असा खळबळजनक दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. तसेच, नाना पटोले–बाळासाहेब थोरात वाद चिघळू नये, अशी अपेक्षाही शिवसेनेने व्यक्त केली आहे. टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी…
Read More...