Browsing Tag

samna

दिवाळी वर्षातून एकदाच येते मात्र राजकारणातील फटाके केंव्हाही फुटतात : सामना

मुंबई : दिवाळी वर्षातून एकदाच येते, पण राजकारणातले फटाके कोणत्याही वेळी फुटत असतात, असे म्हणत शिवसेनेने पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला…
Read More...

‘लोकशाहीचा मुडदा पाडून, निवडणूकीसाठी केलेली मॅचफिक्सिंग’ : सामना

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. यावरुन आता शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून थेट निवडणूक…
Read More...

शिंदे यांचे नाव बदलून श्रीमान खापरफोडे ठेवावे

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापताना पाहायला मिळत आहे. विरोधक सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारसह भाजपवर टीका करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेने देखील आपला मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून यावरुन टीकेची…
Read More...

गद्दारीचे दुसरे नाव खोकेवाले…जळजळीत टीका

मुंबई : गद्दारीचे दुसरे नाव खोकेवाले पडले आहे. महाराष्ट्राला हा कलंकच लागला आहे. जगाच्या पाठीवर 'बोको हराम' नावाची एकबदनाम संघटना आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात 'खोके हराम' नावाची संघटना उदयास आली आहे, अशी जळजळीत टीका शिवसेनेनेबंडखोरांवर…
Read More...

खोक्यावर बसलेले सरकार; खोक्यात महाराष्ट्राची बेअब्रू आणि असंख्य माय-भगिनींचे आक्रोश

मुंबई : ‘निर्भया’ कांडा इतकेच गोंदियाचे सामूहिक बलात्कार प्रकरण भयंकर, थरकाप उडविणारे आहे. मात्र महाराष्ट्रातील महिलांना सुरक्षा द्यायची कोणी? राज्यात जन्मास आलेले सरकार अर्धेमुर्धे-पांगळे आहे. हे सरकार खोक्यावर बसले. त्या खोक्यात…
Read More...

शिवसेनाप्रमुखांबरोबर स्वतःची तुलना ही राक्षसी महत्त्वाकांक्षा

मुंबई : शिवसेना कायद्याची व रस्त्यावरची लढाई जिंकेल. ज्यांनी विश्वासघात केलाय, पक्ष फोडलाय त्यांनी स्वतःच्या वडिलांचे फोटो लावून मते मागावीत. शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका. शिवसेनेने तुम्हाला काय दिलं नाही?' असा सवाल करत…
Read More...

वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा!

मुंबई : राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूकीनंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी होताना दिसत आहेत. शिवसेनेत उभी फुट पडली आसून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. राज्यातील या घडामोडींनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पद…
Read More...

शेतकरी कायद्यावर मागे हटणार नाही असे म्हणणाऱ्यांचा अहंकार पराभूत : सामना अग्रलेख

मुंबई : शिवसेनेने भाजपवर सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका केली आहे. शेतकरी लढत राहिले, शहीद झाले व शेवटी जिंकले. 13 राज्यांतील पोटनिवडणुकांत भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यातून आलेले हे शहाणपण आहे. शेतकरी खलिस्तानवादी अतिरेकी होते तर मग…
Read More...

आर्यन खान प्रकरणावरून सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि एनसीबी वर हल्ला

मुंबई  : सध्या गाजत असलेल्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर शिवसेनेनं पहिल्यांदाच आपली भूमिकामांडलीय. राज्याला बदनाम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असून या प्रकरणाततो तपास यंत्रणांवरच उलटल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. अदानी…
Read More...

“फडणवीस व त्यांच्या पक्षाने गांजाच्या शेतात बागडायचे ठरवलेच असेल तर…”

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वक्तव्यावरुन राज्यात भाजप विरुद्ध सेना असा वाद सुरु आहे. भाजपाच्या नेत्यांकडून करण्यात येणारी वक्तव्य ही गांजाचे सेवन करुन केलेली वक्तव्य असल्याचा टोला लगावत सामनाच्या…
Read More...