Browsing Tag

shetkari andolan

नवीन कृषी कायदे, शेतकरी आंदोलन यावर अमेरिकेने दिली प्रतिक्रिया

वॉशिंग्टन :  भारताच्या नवीन कृषी कायद्यांचे अमेरिकेने स्वागत केले आह. शेती कायद्यास शांततापूर्ण विरोध हा भरभराट होणाऱ्या लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. एखाद्या कायद्याबद्दल मतभेद असतील तर ते चर्चेतून दूर करता येऊ शकतात; असेही अमेरिकेने म्हटलं…
Read More...

केंद्राच्या मदतीनेच हिंसाचार घडवण्यात आल्याचा आरोप

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनात हिंसाचार घडविण्याचे कारस्थान केंद्र सरकारच्या मदतीने आखण्यात आले व पार पडले, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, दिल्लीत झालेल्या हिंसाचारप्रकरणी…
Read More...

शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया देणे अभिनेत्री कंगनाला आले अंगलट

नवी दिल्ली : दिल्ली येथे शेतकरी आंदोलनास हिंसक वळण लागले आणि आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले. लाल किल्ल्यात घुसलेल्या आंदोलकांनी शीखांचा धर्मध्वज फडकावल्यानं मोठा वादंग माजला आहे. यावर अभिनेत्री कंगना रणैत हिने आक्रमक प्रतिक्रिया दिल्याने…
Read More...

शेतकरी आंदोलनात 86 पोलीस जखमी

नवी दिल्ली : कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीत आयोजित रॅलीला हिंसक वळण लागले. राजधानी दिल्लीत मोठा बंदोबस्त ठेवला आहे. यामध्ये सुमारे 86 पोलीस जखमी झाले असून आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या…
Read More...

बळाचा वापर करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न

मुंबई कृषी कायद्याच्या निषेधार्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड शांततापूर्ण मार्गाने काढली होती. या दरम्यान सरकारकडून शेतकरी आंदोलन बळाचा वापर करुन चिरडण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टिका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ…
Read More...

राज्यपालांना कंगणा रनौतला भेटायला वेळ आहे मात्र शेतकऱ्यांसाठी नाही

मुंबई : दिल्लीला सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारोच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले आहेत. यावेळी शेतकरी राज्यपालाना निवेदन देण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना अडवले.…
Read More...

शेतकरी आंदोलन; ट्रॅक्टर रॅलीत घातपाताचा कट उधळला

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांची ट्रॅक्टर रॅली काढण्याची ठरवले आहे. ही रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांवर गोळ्या झाडण्याचा कट होता; तो कट समोर आला आहे. शुक्रवारी रात्री…
Read More...

आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियासाठी पंजाब सरकारकडून मोठी मदत

नवी दिल्ली -  केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी कायद्याविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये यांच्यात अकरा बैठका झाल्या असून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता सरकार कठोर…
Read More...

दोन वर्षांसाठी शेतकरी कायदे स्थगित करण्याचा सरकारचा प्रस्ताव

नवी दिल्ली : दोन वर्षांसाठी कृषी कायदे स्थगित करू आणि शेतकऱ्यांची समिती तयार करू, असा प्रस्ताव केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांना दिला आहे. तसेच 26 जानेवारीला रॅली काढू नका, अशी विनंती केली आहे. मंत्रीगट व शेतकरी नेत्यांमध्ये दहावी बैठक पार…
Read More...