Browsing Tag

varsha gaykwad

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना ‘कोरोना’ची लागण

मुंबई : एकीकडे कोरोनाच्या नव्या ओमाइक्राॅन व्हेरिएंट विषाणूचे पडसाद गडद होत आहेत. तर दुसरीकडे कोरोना रूग्णांची संख्या देखील महाराष्ट्रात वाढताना दिसत आहे. यामुळे आरोग्य विभाग चिंतेत आहे. यातच आता राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड…
Read More...

पहिली ते चौथीची शाळा सुरु करण्यासाठी हालचाली

मुंबई : ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीपर्यंतची शाळा सुरू झाल्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाने पहिली ते चौथीचे वर्ग भरावेत म्हणून हालचाली  केल्या आहेत. त्यासाठी विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी…
Read More...

17 ऑगस्ट पासून ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु होणार

मुंबई : महाराष्ट्रातील ग्रामीण भागात 17 ऑगस्ट 2021 पासून इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यास राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. राज्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत…
Read More...

शाळा सुरू करण्याच्या जीआरवरून शिक्षणमंत्री तोंडघशी

मुंबई : कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्याच्या जीआर वरून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड तोंडघशी पडल्या आहेत. अवघ्या काही तासांच्या आत त्यांनी आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा जीआर मागे घेतला. त्याच्या या निर्णयामुळे शालेय…
Read More...

शहरी भागातील शाळा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय

औरंगाबाद : कोरोना नियमांचे पालन करीत ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग १५ जुलैपासून सुरु करण्यात येणार आहेत. त्यानंतर आढावा घेऊन लवकरच शहरी भागातील शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा…
Read More...

‘राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता’ : शिक्षणमंत्र्यांचं महत्त्वपूर्ण…

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला आणि सुरक्षेला प्राधान्य देत असल्याचं सांगत केंद्र सरकराने CBSE च्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांचं काय…
Read More...

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासाठी 100 गुणांच मूल्यमापन

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020-21 या शैक्षणिक वर्षाची दहावीच्या परीक्ष रद्द करून, सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दिली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा…
Read More...

सर्व बोर्डाचे पहिली ते आठवीचे विद्यार्थी थेट पुढील वर्गात

मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीच्या विद्यार्थांना पुढिल वर्गात प्रवेश देण्याची घोषणी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून शाळा…
Read More...

‘फी’साठी तगदा लावणाऱ्या शाळांवर कारवाई : गायकवाड

मुंबई : कोरोना कालावधीमध्ये शाळा बंद असताना काही शाळांकडून अन्यायकारक फी वसुलीसाठी तगादा लावण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशा तक्रारी आहेत त्या शाळांची संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत त्वरित चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी,…
Read More...

पहिले ते चौथीचे वर्ग सुरु करण्यासाठी हालचाली

मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद असणाऱ्या शाळेचे पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग बुधवारपासून (27 जानेवारी) सुरु करण्यात आले आहेत. तर पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा विचार सरकार करत असल्याचे मत राज्याच्या शालेय…
Read More...