Browsing Category
News
तीन दिवसात 3 टक्के परताव्याचे आमिष; टोळीला अटक, 56 लाखाची रोकड जप्त
नागपूर : इन्स्टाग्रॅमवर "विक्रांत एक्सचेंज' नावाने पेज तयार करून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीला प्रताप नगर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. या टोळीकडून ५६ लाखांच्या रोकडसह आठ आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…
Read More...
Read More...
पाच वर्षाचा मुलगा बोअरवेल मध्ये पडला; एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू
अहमदनगर : कोपर्डी (ता. कर्जत) येथील शेतातील बोअरवेलमध्ये ऊसतोड कामगाराचा पाच वर्षांचा मुलगा पडला. ही घटना आज सायंकाळी घडली असून मुलाला वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफची पाच पथके बचावकार्य करीत आहे. या परिस्थितीवर…
Read More...
Read More...
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ‘माकपा’चा लाँग मार्च
नाशिक : माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा विधानसभेवर लाल वादळ घोंघावणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने रविवारपासून नाशिक ते मुंबई अशा शेतकऱ्यांच्या पायी लाँग मार्चला…
Read More...
Read More...
गोदावरी नदीत बुडून चौघांचा मृत्यू
अहमदनगर : नगर जिल्ह्यातील मढी देवस्थान येथे दर्शनसाठी जाणाऱ्या वैजापूर तालुक्यातील (जि. छत्रपती संभाजीनगर) ४ तरुणांचा गोदावरी नदीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर मंदिर घाट येथे दुपारी…
Read More...
Read More...
आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षाची शिक्षा
नाशिक : नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या निकालाविरोधात वरच्या न्यायालयात जाऊ. तसेच, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातच जामिनासाठी अर्ज करणार आहे, अशी माहिती या निकालानंतर…
Read More...
Read More...
वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील शिंदेवाडी शिवारात शेतात हरभरा पिक झाकत असताना विज कोसळून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. विलास शामराव गव्हाणे (40, रा. शिंदेवाडी) असे शेतकऱ्याचे नाव आहे. सुदैवाने पत्नी व दोन मुले दुर अंतरावर…
Read More...
Read More...
अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
नाशिक : राज्यातील काही भागांना सोमवारी पहाटे अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. विशेषत: उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व धुळे जिल्ह्यात वादळी वारे व गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. आधीच कापूस, कांदे व फळपिकांना योग्य भाव मिळत…
Read More...
Read More...
बालकांची चोरी करुन दीड लाख रुपयात विक्री
परभणी : परभणी पोलिसांनी बालकांचे अपहरण करणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद केले आहे. लहान मुलांना फूस लावत कारमध्ये बसवायचे आणि हैदराबाद येथे निपुत्रिक असणाऱ्या जोडप्यांना या मुलांची अवघ्या दीड लाखात विक्री केली जात होती.…
Read More...
Read More...
केंद्रीय माजी गृहराज्यमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या चुलत भावाची आत्महत्या
लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत बंधू चंद्रशेखर पाटील यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी रविवारी सकाळी 9 च्या सुमारास लातूर येथील शिवराज पाटलांच्या देवघर या निवासस्थानी…
Read More...
Read More...
जुन्या पेंन्शन योजनेसाठी हजारो कर्मचाऱ्यांचा कोल्हापुरात धडक मोर्चा
कोल्हापूर : राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनीही जून्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी कोल्हापुरात आंदोलन केले आहे.
राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) मोडीत…
Read More...
Read More...