Browsing Tag

Maharashtra

शिवराज्यभिषेक सोहळा : रायगडावर लाखो मावळे दाखल

रायगड : किल्ले रायगडावर आज तारखेनुसार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी रायगडावरअडीच लाख शिवभक्त जमले आहेत. छत्रपती संभाजीराजे पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. ढोल ताशांच्या गजरात व शिवरायांच्याजयघोषाने संपूर्ण…
Read More...

शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटक सरकारपेक्षाही भ्रष्ट : बाळासाहेब थोरात

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून मंत्रालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे. कर्नाटकातील भाजपा सरकार 40 टक्के कमिशनवाले सरकार होते, राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे. सरकार…
Read More...

दहावी निकाल : यंदाही मुलींचीच बाजी; कोकण विभाग अव्वल

मुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाचा यंदा 93.83 टक्के निकाल लागला आहे, अशी माहिती एसएससी बोर्डाकडून देण्यात आली आहे. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे.…
Read More...

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल

मुंबई : गेल्या महिन्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागली होती. मात्र, आता ही प्रतीक्षा संपली आहे. बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल उद्या 2…
Read More...

शिवराज्यभिषेक सोहळ्याचे 2 जूनला उद्धघाटन

रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 1 जूनपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार 2 जून रोजी सकाळी 8.30 वाजता सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यात…
Read More...

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू

मुंबई : मराठा समाजाला ओबीसी म्हणजेच इतर मागास वर्गातून आरक्षण देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने चाचपणी सुरू केलीआहे. त्यासाठी महसूलच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक 11 सदस्यीय समिती स्थापन केल्याचे समजते. राज्याच्या…
Read More...

भाजप अजगर, मगरी प्रमाणे; सोबत असणाऱ्यांना गिळतो : संजय राऊत

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून शिंदे गट व भाजपमधील खदखद आता बाहेर येऊ लागली आहे. शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी तर जाहीरपणे नाराजी व्यक्त करत भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप केला आहे. त्यावर भाजप हा पक्ष अजगर…
Read More...

लोकसभा जागा वाटप : उद्धव ठाकरे यांना 19 जागा मागण्याचा अधिकार नाही : शंभूराज देसाई

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मविआत 19 जागा मागण्याचा अधिकार नाही, त्याच्यासोबत केवळ काही खासदार उरले आहेत. 13 खासदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकराले आहे. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीकडे 19 जागा मागण्याचा…
Read More...

UPSC निकाल जाहीर ; ठाण्यातील डॉ. कश्मिरा संखे राज्यात प्रथम

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोग 2022 परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत ठाण्यातील श्रीनगर परिसरात राहणाऱ्या कश्मिरा किशोर संखे हिने राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. त्यांच्या यशामुळे ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा…
Read More...

2000 च्या नोटबंदीमुळे 50 खोकेवाले हैराण

मुंबई : शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी ज्या आमदारांना 50 खोके दिले, ते आमदार आता हैराण झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे हे आमदार 2 हजारांच्या नोटा बदलून मागत आहेत, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. नोटबंदीच्या…
Read More...